शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:50 IST

कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.करवाडी शिवारातील रंगराव चव्हाण यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारा ८ सप्टेंबर रोजी रात्री तुटून जमीनीवर पडल्या. त्यानंतर शेतातील पीक खाण्यासाठी आलेल्या रोही या वन्यप्राण्यांचा तारांना स्पर्श झाल्याने चार रोहिंचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभाग व महावितरण कंपनीला कळवले असता, दिवसभर कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे वनविभाग व महातवितरणविरोधात शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत आहेत. महावितरण कंपनीचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. मनुष्य वसाहतीत या तारा तुटल्या असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे या तारा व्यवस्थित ताणण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे. अनेकदा महावितरण अधिकाºयांनी याबद्दल सांगितले पण कुणीही मनावर घेत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.परिसरात रोहींबरोबरच हरण, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार आहे. हे वन्यप्राणी शेतीचे अतोनात नुकसान करत आहेत. याकडे वन विभाग डोळे बंद करुन बसला आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार