शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:50 IST

कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.करवाडी शिवारातील रंगराव चव्हाण यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारा ८ सप्टेंबर रोजी रात्री तुटून जमीनीवर पडल्या. त्यानंतर शेतातील पीक खाण्यासाठी आलेल्या रोही या वन्यप्राण्यांचा तारांना स्पर्श झाल्याने चार रोहिंचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभाग व महावितरण कंपनीला कळवले असता, दिवसभर कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे वनविभाग व महातवितरणविरोधात शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत आहेत. महावितरण कंपनीचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. मनुष्य वसाहतीत या तारा तुटल्या असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे या तारा व्यवस्थित ताणण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे. अनेकदा महावितरण अधिकाºयांनी याबद्दल सांगितले पण कुणीही मनावर घेत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.परिसरात रोहींबरोबरच हरण, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार आहे. हे वन्यप्राणी शेतीचे अतोनात नुकसान करत आहेत. याकडे वन विभाग डोळे बंद करुन बसला आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार