शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘डिसेंबरनंतर कपास उपटून टाका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:40 IST

शेंदरी बोंडअळीपासून भविष्यात बचावासाठी शेतकºयांनी कपासीचे फरदड घेऊ नये. डिसेंबरनंतर पीक ठेवू नये. त्यात गुरे, शेळ्या सोडून अवशेषही नष्ट केल्यास बोंडअळीचे जीवनचक्र नष्ट होईल. हा उपाय करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेंदरी बोंडअळीपासून भविष्यात बचावासाठी शेतकºयांनी कपासीचे फरदड घेऊ नये. डिसेंबरनंतर पीक ठेवू नये. त्यात गुरे, शेळ्या सोडून अवशेषही नष्ट केल्यास बोंडअळीचे जीवनचक्र नष्ट होईल. हा उपाय करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केला आहे.यंदा बोंडअळीमुळे शेतकºयांना मोठा फटका बसला. शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न तर मिळाले नाही, फवारण्यांचा खर्चही वाया गेला. शेंदरी बोंडअळी टाळण्यासाठी डिसेंबरनंतर हे पीक काढून पºहाट्याही ताबडतोब जागेवरून हलविण्याचे आवाहन केले. तर पीक फेरपालट करावा. मात्र अंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके घेऊ नये, असे आवाहन केले. देशी कापूस, पारंपरिक बिगर बी.टी.कापूस, उशिरा लावलेली भेंडी हे आश्रय पीक म्हणून लावावे. कामगंध सापळे किंवा हिरवी बोंडे फोडून नियमितपणे बी.टी. कपासीचे सर्वेक्षण करावे. हंगामात शेतामध्ये तर संपल्यावर जिनिंग मिलजवळ हे सापळे लावावे. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे जमा करून नष्ट करावीत, डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळ्यांसह नष्ट कराव्यात. तर पºहाटी उपटल्यानंतर शेताची खोल नांगरटी करून कोष नष्ट करावे. तर कमी कालावधीचे पीक निवडावे, असे आवाहन कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले.