शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्रासाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये गर्दी; मास्कचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. २३ डिसेंबरपासून जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होऊ घातली आहे. २३ डिसेंबरपासून ...

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. २३ डिसेंबरपासून जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होऊ घातली आहे. २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २२ ते २४ डिसेंबर या काळात जात प्रमाणपत्राचे ८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामाजिक न्या विभागाच्या वतीने सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळा रांगेत अर्ज भरा व प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही करण्यात येत आहे, असे संशोधन अधिकारी गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दोन पोलिसांची नियुक्ती केली आहे. परंतु, नियुक्त केलेल्या दोन पोलिसांना कोणीही जुमानत नव्हते. रांगेतही उमेदवारांनी मास्कचा वापर केलेला पहायला मिळत नव्हता. सामाजिक आंतराचा फज्जा उडालेलाही या ठिकाणी पहायला मिळाला. कोरोना काळात तरी प्रशासनाने काळजी घेणे आवश्यकता आहे.

विद्यार्थी येत आहेत प्रमाणपत्रासाठी

हिंगोली: जिल्ह्यात काही ठिकाणी शाळ, महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत आहेत. जात प्रमाणपत्राचे अर्ज दिल्यानंतर ते लगेच निघूनही जात आहेत. नंतर मात्र ग्रा. पं. उमेदवारच राहत आहेत.

भावी उमेदवारांना मास्कचा विसर

हिंगोली: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यातून ग्रा. पं. चे भावी उमेदवार कार्यालयात येवून प्रमाणपपत्र सादर करत आहेत. परंतु, मास्कचा वापर कोणीही केलेला नव्हता. सामाजिक आंतरही कोणीही ठेवलेले पहायला मिळाले नाही.

हिंगोली : जिल्ह्यात २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायत उमेदवारीसाठी जात प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची आवश्यकता असल्याने सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत अर्ज स्वीकारले जात आहेत. २२ ते २३ डिसेंबर या तीन दिवसांच्या काळात जवळपास ८०० अर्ज जात पडताळणीसाठीचे तपासले आहेत. यापुढे शासकीय सुटीलाही कायर्यालय सुरुच राहणार आहे.

- गीता गुठ्ठे, संशोधन अधिकारी, जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, हिंगोली