शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पहिली लाट रोखलेल्या ३४१ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

दुसऱ्या लाटेत अशी झाली गावांची वाढ पहिल्या लाटेत हिंगोली तालुक्यात १५३ पैकी ३१, कळमनुरीत १५१ पैकी २३, सेनगावात १३३ ...

दुसऱ्या लाटेत अशी झाली गावांची वाढ

पहिल्या लाटेत हिंगोली तालुक्यात १५३ पैकी ३१, कळमनुरीत १५१ पैकी २३, सेनगावात १३३ पैकी २३, औंढ्यात १२२पैकी ११ तर वसमतला १५२ पैकी २३ गावात कोरोनाचा शिरकाव झाला होता.

दुसऱ्या लाटेत मात्र गावांची संख्या तिपटीने वाढल्याचे चित्र आहे. यात हिंगोली तालुक्यात ९२, कळमनुरीत १०१, औंढ्यात ७१, सेनगावात ९४, वसमतला ९२ अशी गावांची एकूण संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण गावे

७११

सध्या कोरोनाचे रुग्ण असलेली गावे

१२३

कोरोनामुक्त गावे

५८८

आमचे काय चुकले?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रवेशबंदी, क्वारंटाईन, विलगीकरण कामी आले. नंतर वातावरण बदलले अन् यात शिथिलता आली. बाहेर उपचारास गेलेल्या रुग्णांमार्फत गावात कोरोना आला. आता मास्क, निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतराबाबत जागरुकता आणून नियंत्रण आणले आहे.

-रघुनाथ भाऊराव गुहाडे, सरपंच, पोत्रा

सवन्यासारखे मोठे व रस्त्यावरील गाव पहिल्या लाटेत अनेक प्रकारचे नियम पाळल्याने कोरोनापासून दूर राहिले. मात्र नंतर यात शिथिलता आली. रुग्णच नसल्याने लोक नियम विसरले. आता रुग्ण आढळले. मात्र त्यांचा संपर्क शोधून सर्वांना दाखल केले जात आहे. संसर्ग रोखण्याची काळजी घेत आहोत.

-शोभाबाई विलासराव नायक, सरपंच, सवना

पहिल्या लाटेत गावात सगळे नियम पाळले जात होते. मध्यंतरी कोरोना संपल्यासारखी स्थिती आली. त्यात ग्रामप्रशासन व नागरिकही गाफील झाले. त्यामुळे रुग्ण आढळले. मात्र आता संसर्ग वाढू नये, याची काळजी घेतली जात आहे. रुग्णांचा संपर्क शोधून उपचाराला पाठवत आहोत.

-डॉ. प्रल्हाद वाघमारे, सिद्धेश्वर नंदगाव