शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

बाेल्डावाडी येथे भटकळ यांनी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST

पोत्रा : कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी येथे सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर ...

पोत्रा : कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी येथे सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.

बोल्डावाडी गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करून अनेक पारितोषिके पटकाविली आहेत. त्या अनुषंगाने येथे ‘शेतकरी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १९ फेब्रुवारी राेजी पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, तालुका समन्वयक भागवत कोटकर यांनी भेट देऊन तेथील शेतकरी, महिला बचतगट तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतीसाठी लागणारे पाणी, पिण्याचे पाणी यांविषयी महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास सरपंच पुण्यरथा कऱ्हाळे, उपसरपंच बारीकराव मोरे, नागोराव कराळे, विठ्ठल मोरे, सुधाकर कऱ्हाळे, संदीप कऱ्हाळे, गोरखनाथ मोरे, सीताराम मोरे, संजय कऱ्हाळे, उज्ज्वला मोरे, प्रीती कऱ्हाळे, पुष्पा चौरे, सुनीता कऱ्हाळे, अर्चना बर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

..................

फाेटाे नं. ०७