शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
4
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
5
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
6
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
7
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
8
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
9
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
10
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
11
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
12
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
13
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
14
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
16
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
17
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
18
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
19
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
20
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

लिंगदरी रस्त्याच्या दुरुस्तीकडे कंत्राटदाराचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

हिंगोली जिल्ह्यातील हा रस्ता अनेकदा वादाचा विषय ठरला आहे. यापूर्वीही या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. पुलाच्या ...

हिंगोली जिल्ह्यातील हा रस्ता अनेकदा वादाचा विषय ठरला आहे. यापूर्वीही या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. पुलाच्या कामावरूनही अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच इतर अनेक जणांनी या रस्त्याबाबत तक्रारी केल्या होत्या. हे कामही अनेक दिवस रखडून पडल्याने चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर हे काम पूर्ण तर झाले. मात्र, या रस्त्याची अवघ्या दोनच वर्षांत वाट लागली आहे. याबाबत संबंधित कंत्राटदार पुन्हा आपले उत्तरदायित्व दाखवायला तयार नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत पाच वर्षांपर्यंत संबंधित कंत्राटदाराकडेच दुरुस्तीची जबाबदारी आहे. मात्र, या रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे यांनीच याबाबतची तक्रार केली आहे. त्यामुळे आतातरी दुरुस्ती होईल का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडकचे उपकार्यकारी अभियंता एस. एम. कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, ही तक्रार आम्हाला मिळाली आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराला दुरुस्तीसाठी आदेशित केले आहे. लवकरच हे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.