शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
3
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
4
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
5
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
6
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
9
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
12
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
13
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
14
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
15
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
17
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
18
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
19
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
20
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण आपल्या दारीचे’ सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:19 IST

महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतक-यांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतक-यांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतक-यांना अद्यापपर्यंत वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत किती शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली. याचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतकºयांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतकºयांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतकºयांना अद्यापपर्यंत वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत किती शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली. याचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत महावितरण प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी मेळावे घेण्यात आले. दरम्यान, सदर योजनेंतर्गत तालुक्यातील जवळपास एक हजार शेतकºयांना जागेवरच वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. यातील काही शेतकºयांनी केबल टाकून वीजजोडणी घेतली. तर काही शेतकºयांना आजही वीजजोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.दरम्यान, काही शेतकºयांना जोडणीसाठी विद्युत खांबसह विद्युत तारांची आवश्यकता असल्यामुळे बहुतांश शेतकºयांना वीजजोडणी मिळाली नसल्याची माहिती आहे.दरम्यान, कोटेशन दिलेल्या जवळपास १००३ शेतकºयांच्या शेतात जावून महावितरणच्या वतीने सर्व्हे केला जाणार आहे. येत्या १५ दिवसांत कर्मचाºयांना हा सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मागील आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.आतापर्यंत २५ ते ३० टक्के सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील वसमत, हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात वीज कर्मचाºयांमार्फत सर्व्हेक्षणाचे काम करण्यात येत आहे.ज्या शेतकºयांना अद्याप वीजजोडण्या दिल्या नाहीत व त्यासाठी किती साहित्याची आवश्यकता आहे. याचा अहवाल शासनाला देण्यात येणार असून अहवाल प्राप्त होताच वीजजोडणी न मिळालेल्या शेतकºयांना कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.