शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

तांडा-वस्ती सुधारची ४ कामेच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:22 IST

समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडा वस्ती सुधार योजनेत गतवर्षी दीड कोटींच्या निधीतून घेण्यात आलेल्या ३४ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही कामे सुरूच असून मार्च एण्डपर्यंत ती पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडा वस्ती सुधार योजनेत गतवर्षी दीड कोटींच्या निधीतून घेण्यात आलेल्या ३४ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही कामे सुरूच असून मार्च एण्डपर्यंत ती पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.भटक्या जमातींच्या वस्तीच्या विकासासाठी शासनाने ही योजना आणली आहे. यामध्ये जिल्ह्याला गतवर्षी केवळ ५0 लाखांचाच निधी मंजूर होता. शेवटच्या टप्प्यात आणखी एक कोटी मिळाल्याने निदान यात ३४ कामे घेणे शक्य झाले.दरवर्षीच या योजनेतील कामे संथगतीने होतात. शिवाय प्रस्तावही वेळेत येत नाहीत. यंदाही या योजनेसाठी सध्या तरी ५0 लाखांचा निधी उपलब्ध आहे. मात्र अजून प्रस्तावांची तयारी समाजकल्याण विभागाकडून सुरू असल्याचे दिसत नाही. दरवर्षीच मार्च एण्डच्या तोंडावर या योजनेचे नियोजन केले जाते. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हे नियोजन वेळेपूर्वी केले तर फायद्याचे ठरणार आहे. अन्यथा हा निधी तसाच वाया जाण्याची भीतीही नाकारता येत नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांनी सूचना देण्याची गरज असून त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतच गावनिवड होते.हिंगोली जिल्ह्यात या योजनेत मंजूर गतवर्षीच्या ३४ पैकी ४ कामे पूर्ण झाली. त्यासाठी १ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ग्रामवसेकांना देण्यात येतील, असे समाजकल्याणकडून सांगण्यात आले. यामध्ये रस्ते, नाल्या, विद्युतीकरण, सेवा भवन इत्यादीची कामे करता येतात. यंदा अशा पद्धतीची कामे सुरू आहेत. तर पुढील कामांसाठी अंदाजपत्रके जसे येतील प्रस्ताव सादर केले जातील, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार