शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

तांडा-वस्ती सुधारची ४ कामेच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:22 IST

समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडा वस्ती सुधार योजनेत गतवर्षी दीड कोटींच्या निधीतून घेण्यात आलेल्या ३४ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही कामे सुरूच असून मार्च एण्डपर्यंत ती पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडा वस्ती सुधार योजनेत गतवर्षी दीड कोटींच्या निधीतून घेण्यात आलेल्या ३४ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही कामे सुरूच असून मार्च एण्डपर्यंत ती पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.भटक्या जमातींच्या वस्तीच्या विकासासाठी शासनाने ही योजना आणली आहे. यामध्ये जिल्ह्याला गतवर्षी केवळ ५0 लाखांचाच निधी मंजूर होता. शेवटच्या टप्प्यात आणखी एक कोटी मिळाल्याने निदान यात ३४ कामे घेणे शक्य झाले.दरवर्षीच या योजनेतील कामे संथगतीने होतात. शिवाय प्रस्तावही वेळेत येत नाहीत. यंदाही या योजनेसाठी सध्या तरी ५0 लाखांचा निधी उपलब्ध आहे. मात्र अजून प्रस्तावांची तयारी समाजकल्याण विभागाकडून सुरू असल्याचे दिसत नाही. दरवर्षीच मार्च एण्डच्या तोंडावर या योजनेचे नियोजन केले जाते. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हे नियोजन वेळेपूर्वी केले तर फायद्याचे ठरणार आहे. अन्यथा हा निधी तसाच वाया जाण्याची भीतीही नाकारता येत नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांनी सूचना देण्याची गरज असून त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतच गावनिवड होते.हिंगोली जिल्ह्यात या योजनेत मंजूर गतवर्षीच्या ३४ पैकी ४ कामे पूर्ण झाली. त्यासाठी १ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ग्रामवसेकांना देण्यात येतील, असे समाजकल्याणकडून सांगण्यात आले. यामध्ये रस्ते, नाल्या, विद्युतीकरण, सेवा भवन इत्यादीची कामे करता येतात. यंदा अशा पद्धतीची कामे सुरू आहेत. तर पुढील कामांसाठी अंदाजपत्रके जसे येतील प्रस्ताव सादर केले जातील, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार