शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

परतीच्या थंडीचा कहर, गावे गारठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

कौठा : वसमत तालुक्यातील कौठा परिसरात यंदा पावसाळा संपत आल्यानंतर परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिकांची अत्यंत ...

कौठा : वसमत तालुक्यातील कौठा परिसरात यंदा पावसाळा संपत आल्यानंतर परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिकांची अत्यंत हानी झाली. आता हिवाळा संपत आला असताना फेब्रुवारीच्या मध्यात थंडीचा जोर वाढवला असून अतिशय गारठ्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत होऊन शेती पिकांवरही परिणाम होत आहे.

वाढत्या थंडीने आरोग्यावरही परिणाम होत असून यात वृद्ध व लहान मुले आजारी पडत आहेत. वाढती थंडी गहू पिकासाठी चांगली मानली जात अडली तरी भुईमूगसाठी मात्र घातक ठरत आहे. संपूर्ण हिवाळा हा कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरणात गेला, परंतु शेवटी जाता जाता मात्र कडक थंडी व प्रचंड गारवा व वारे यामुळे सकाळी व संध्याकाळी रस्ते व गाव निर्मनुष्य होत आहेत. मागील आठवड्यातच उन्हाळ्याची चाहूल लागून उष्णता वाढू लागली होती, तर बाजारात नेमकेच शीतपेये व आईस्क्रिमची दुकाने थाटू लागली. परंतु आता मात्र थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असून ठेवून दिलेले स्वेटर व उबदार कपडे पुन्हा बाहेर निघाले आहेत. आता पुन्हा हिवाळ्यासारखी थंडी जाणवू लागली आहे. फाेटाे नं. ०२