शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्रामसाठी लवकरच तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:44 IST

स्मार्ट ग्राम योजनेसाठी २0१७-१८ मध्ये पंचायत समित्यांकडून प्रस्ताव पाठविण्यास वारंवार विलंब होत आहे. शिवाय काटेकोर तपासणी करून यादी पाठविण्यात येत नसल्याचेही चित्र आहे. प्रत्येक तालुक्यातील पहिल्या पाच गावांची तपासणी आचारसंहिता संपल्यानंतर लगेच होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्मार्ट ग्राम योजनेसाठी २0१७-१८ मध्ये पंचायत समित्यांकडून प्रस्ताव पाठविण्यास वारंवार विलंब होत आहे. शिवाय काटेकोर तपासणी करून यादी पाठविण्यात येत नसल्याचेही चित्र आहे. प्रत्येक तालुक्यातील पहिल्या पाच गावांची तपासणी आचारसंहिता संपल्यानंतर लगेच होणार आहे.जिल्ह्यात स्मार्ट ग्राम योजनेत प्रस्ताव दाखल करायला सर्वच गावांची घाई दिसते. मात्र यातील निकष पूर्ण करणाऱ्या कामांचा पत्ता नाही. त्यामुळे काही गावे नुसती प्रस्तावांपुरतीच उरत आहेत. मात्र जे सरपंच ‘स्मार्ट’ आहेत, ते बक्षीस मिळण्याच्या आशेने बरोबर जुळवाजुळव करून योग्य दिशेने जात निकष पूर्ण करीत असल्याचेही दिसून येत आहे. या योजनेची तपासणी करण्याचे काम होणार होते. परंतु आचारसंहितेमुळे ते लांबले आहे. आता आचारसंहिता झाल्यावर लागलीच त्यास प्रारंभ होणार आहे.यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी, जोडपिंप्री, सिद्धेश्वर, कोंडशी बु., सोनवाडी, हिंगोली तालुक्यातील भोगाव, हिरडी, कलगाव, दाटेगाव, राहोली बु., कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव, बोथी, असोलवाडी, भोसी, वाकोडी, सेनगाव तालुक्यातील वरूड चक्रपान, केलसुला, लिंबाळा आ., घोरदरी, बरवड पिंप्री ही गावे पहिल्या पाचमध्ये असून त्यांची तपासणी होणार आहे. या ग्रा.पं.च्या स्वमूल्यांकनानुसार ही यादी तयार झाली आहे. तर आता दुसºया पंचायत समितीच्या समितीकडून पुनर्मूल्यांकन होणार आहे. या योजनेत तालुका स्तरावर प्रथम आल्यास १0 तर जिल्हा स्तरावर ४0 लाखांचे बक्षीस आहे. मात्र तालुक्यात प्रथम आलेल्यास दोन वर्षे जिल्हा बक्षीसासाठी प्रस्ताव देता येत नाही.गावातील स्वच्छता, सर्व अभिलेखे अद्ययावत, पाणीपट्टी, घरपट्टी शंभर टक्के वसुली, गावातील अंतर्गत व्यवस्थापन, अपारंपरिक उर्जा व पर्यावरण रक्षण, गाव विकासाचे उत्तरदायित्व, पारदर्शकता व तंत्रज्ञान वापर, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अपंग विकासात सक्रिय सहभाग करणेही अपेक्षित आहे. त्या-त्या विभागासाठी निधी राखीव ठेवून खर्च करणे अपेक्षित आहे. याचे व्यवस्थापन करणाºया ग्रामपंचातींना चांगले गुण मिळतात.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदGovernmentसरकार