शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कारला अपघात; जालन्याचे दोघे ठार

By admin | Updated: May 20, 2017 23:43 IST

तालुक्यातील येळी फाटा येथील शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक व आल्टो कारची येळी फाट्यानजीक

लोकमत न्यूज नेटवर्क
 
औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील येळी फाटा येथील शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक व आल्टो कारची येळी फाट्यानजीक समोरासमोर धडक होवून दोन ठार तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कारमधील प्रवासी जालना येथून नांदेडकडे आल्टो कार क्र. एमएच-१२ व्ही- ७९८५ मधून निघाले  होते. येळी फाट्यानजीक समोरून येणा-या इंडेन गॅसच्या सिलिंडरची वाहतूक करणाºया ट्रक क्र. एमएच-३८- एए- ९२५७ ने या कारला धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की, कारचा चुराडा झाला. नजीकचे हॉटेलचालक पांडु नागरे यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून त्यांच्या मदतीने कारच्या काचा फोडून व मोडतोड करून जखमी व मृतांना बाहेर काढले. यात सत्यनारायण भक्कड (५0), अनिता सत्यनारायण भक्कड (४५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पुरुषोत्तम भक्कड (५५), ममता पुरुषोत्तम भक्कड (५0), पूर्वा भक्कड (४0), राधिका सत्यनारायण भक्कड (२२) हे जखमी आहेत. दरम्यान, औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे व सहकारीही तेथे दाखल झाले. जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. आर.सी. वाघमारे यांच्यासह डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी मदत केली. तर १0८ रुग्णवाहिकेसाठी दोन तास प्रतीक्षा करूनही ती जखमींना हलविण्यासाठी उपयोगी पडली नाही. शेवटी नागनाथ संस्थानच्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना पाठवावे लागले. जखमींना नांदेडला हलविले आहे.