शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

'बीएसएनएल'ची सेवा ४ दिवसांपासून विस्कळीत

By admin | Updated: February 12, 2015 13:54 IST

शहरात /चार दिवसांपासून भरोशाच्या बीएसएनएन सेवेने ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

हिंगोली : /शहरात /चार दिवसांपासून भरोशाच्या बीएसएनएन सेवेने ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तरीही दीड ते दोन तासांत सेवा सुरळीत केली जाणार असल्याचे सांगून कर्मचारी वेळ मारुन नेत आहेत. बीएसएनएल ग्राहकांसाठी विविध योजना देत असल्याने ग्राहकांची पसंती आहे. त्यामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे जाळे पसरले आहे. शिवाय, शासकीय, निमशासकीय कार्यालयातही बीएसएनएलच वापरले जाते. मात्र चार दिवसांपासून बीएसएनएल डोकेदुखी बनली आहे. कर्मचार्‍यांना विस्कळीत झालेल्या सेवेबद्दल विचारणा केली तर प्रत्येक ग्राहकांना वेग- वेगळी उत्तरे दिली जात आहेत. बहुतांश अधिकार्‍यांचे फोन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी पंचायत होत आहे. शिवाय, बँकांतील कामकाजही ठप्प झाले आहेत. तसेच शासकीय कार्यालयातील कामेही रेंगाळत चालली आहे. इतर सेवा उपलब्ध आहेत; परंतु बीएसएनएल कंपनीवरील विश्‍वास धूसर होत आहे. ऐनवेळी धोका देत असल्याने ग्राहकांची दिवसेंदिवस नाराजी वाढत आहे. मागील महिन्यातही या सेवा खोळंबाली होती. मोबाईल व इंटरनेट सेवा बंद पडल्याने मोबाईल खेळणेच बनले आहेत. नेटकॅफेही बंद पडल्याने अनेकांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ही सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे. /(प्रतिनिधी)