शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

'बीएसएनएल'ची सेवा ४ दिवसांपासून विस्कळीत

By admin | Updated: February 12, 2015 13:54 IST

शहरात /चार दिवसांपासून भरोशाच्या बीएसएनएन सेवेने ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

हिंगोली : /शहरात /चार दिवसांपासून भरोशाच्या बीएसएनएन सेवेने ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तरीही दीड ते दोन तासांत सेवा सुरळीत केली जाणार असल्याचे सांगून कर्मचारी वेळ मारुन नेत आहेत. बीएसएनएल ग्राहकांसाठी विविध योजना देत असल्याने ग्राहकांची पसंती आहे. त्यामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे जाळे पसरले आहे. शिवाय, शासकीय, निमशासकीय कार्यालयातही बीएसएनएलच वापरले जाते. मात्र चार दिवसांपासून बीएसएनएल डोकेदुखी बनली आहे. कर्मचार्‍यांना विस्कळीत झालेल्या सेवेबद्दल विचारणा केली तर प्रत्येक ग्राहकांना वेग- वेगळी उत्तरे दिली जात आहेत. बहुतांश अधिकार्‍यांचे फोन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी पंचायत होत आहे. शिवाय, बँकांतील कामकाजही ठप्प झाले आहेत. तसेच शासकीय कार्यालयातील कामेही रेंगाळत चालली आहे. इतर सेवा उपलब्ध आहेत; परंतु बीएसएनएल कंपनीवरील विश्‍वास धूसर होत आहे. ऐनवेळी धोका देत असल्याने ग्राहकांची दिवसेंदिवस नाराजी वाढत आहे. मागील महिन्यातही या सेवा खोळंबाली होती. मोबाईल व इंटरनेट सेवा बंद पडल्याने मोबाईल खेळणेच बनले आहेत. नेटकॅफेही बंद पडल्याने अनेकांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ही सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे. /(प्रतिनिधी)