शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

'बीएसएनएल'ची सेवा ४ दिवसांपासून विस्कळीत

By admin | Updated: February 12, 2015 13:54 IST

शहरात /चार दिवसांपासून भरोशाच्या बीएसएनएन सेवेने ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

हिंगोली : /शहरात /चार दिवसांपासून भरोशाच्या बीएसएनएन सेवेने ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तरीही दीड ते दोन तासांत सेवा सुरळीत केली जाणार असल्याचे सांगून कर्मचारी वेळ मारुन नेत आहेत. बीएसएनएल ग्राहकांसाठी विविध योजना देत असल्याने ग्राहकांची पसंती आहे. त्यामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे जाळे पसरले आहे. शिवाय, शासकीय, निमशासकीय कार्यालयातही बीएसएनएलच वापरले जाते. मात्र चार दिवसांपासून बीएसएनएल डोकेदुखी बनली आहे. कर्मचार्‍यांना विस्कळीत झालेल्या सेवेबद्दल विचारणा केली तर प्रत्येक ग्राहकांना वेग- वेगळी उत्तरे दिली जात आहेत. बहुतांश अधिकार्‍यांचे फोन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी पंचायत होत आहे. शिवाय, बँकांतील कामकाजही ठप्प झाले आहेत. तसेच शासकीय कार्यालयातील कामेही रेंगाळत चालली आहे. इतर सेवा उपलब्ध आहेत; परंतु बीएसएनएल कंपनीवरील विश्‍वास धूसर होत आहे. ऐनवेळी धोका देत असल्याने ग्राहकांची दिवसेंदिवस नाराजी वाढत आहे. मागील महिन्यातही या सेवा खोळंबाली होती. मोबाईल व इंटरनेट सेवा बंद पडल्याने मोबाईल खेळणेच बनले आहेत. नेटकॅफेही बंद पडल्याने अनेकांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ही सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे. /(प्रतिनिधी)