शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मतदार वगळणीबाबत सावध राहा-सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:17 IST

काही राज्यात मतदार वगळणीत मोठ्या प्रमाणात ठरावीक विचारसरणीचे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे याबाबत दक्ष राहून वगळणी व नाव नोंदणीची प्रक्रियेवर लक्ष ठेवा, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काही राज्यात मतदार वगळणीत मोठ्या प्रमाणात ठरावीक विचारसरणीचे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे याबाबत दक्ष राहून वगळणी व नाव नोंदणीची प्रक्रियेवर लक्ष ठेवा, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.यावेळी सातव म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे बुथनिहाय नियोजन अगदी सज्ज असले पाहिजे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी सध्याच्या सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण न झाली नाहीत. यावरून जनतेत आधीच रोष आहे. इंधन दरवाढीवरून दररोज सरकारवर टीका होत आहे. भाजपने इंधन दरवाढीवरूनच काँग्रेसला लक्ष्य केले होते. आज सरकार शेजारच्या नेपाळ, भूतानला ३८ रुपयांनी पेट्रोल विकते. देशातच ते ८८ रुपयांवर का गेले? असा सवाल त्यांनी केला. मोदी सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते शतक गाठेल की काय, असेही ते म्हणाले. तर राफेल लढाऊ विमाने खरेदीत भाजपने पूर्वीचे कंत्राट रद्द करून नवीन कंत्राट दिले. त्यात प्रथमदर्शनीच हजारो कोटींचा घोटाळा दिसतो. एका उद्योगपती मित्रासाठी भाजपने हे केल्याचा मुद्दाही जनतेसमोर पटवून द्यावा, असेही सातव म्हणाले. शेतकऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. भाजप सरकार शेतकºयांवर अन्याय करीत असून त्याविरुद्ध लढा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संजय बोंढारे, जकी कुरेशी, विनायक देशमुख, श्यामराव जगताप, अ‍ॅड. गयबाराव नाईक, अब्दुल हाफीज, ज्ञानेश्वर जाधव, केशव नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक