शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

‘व्याज सवलत’ला बँका उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:24 IST

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत यंदा पात्र शेतकºयांचे प्रस्तावच बँकांनी सादर केले नसल्याने मार्च एण्डपर्यंत हे प्रस्ताव न आल्यास नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत यंदा पात्र शेतकºयांचे प्रस्तावच बँकांनी सादर केले नसल्याने मार्च एण्डपर्यंत हे प्रस्ताव न आल्यास नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना फटका बसण्याची शक्यता आहे.नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना पीककर्जात दोन टक्क्यांची व्याजाची सवलत दिली जाते. या योजनेत अनेक शेतकरी सहभागी होतात. विशेष म्हणजे थकबाकीदारांप्रमाणेच वेळेत कर्ज फेडणारीही अनेक शेतकरी आहेत. मात्र या योजनेतील पात्र शेतकºयांच्या याद्या विविध बँकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या असता अशा प्रस्तावांत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांची तरतूद मिळाली आहे. तर अतिरिक्त एक कोटी रुपयांची मागणी उपनिबंधक कार्यालयाने करून ठेवली आहे. परंतु परिपूर्ण प्रस्तावच दाखल झालेले नाहीत. १५ मार्चपर्यंत दुरुस्तीसह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सर्व बँकांना दिल्या आहेत. यात बँका कितपत रस दाखवितात, हा प्रश्नच आहे. हा प्रस्ताव न आल्यास शेतकरी सवलतीपासून वंचित राहू शकतात.१५ मार्चसाठी तीनच दिवस शिल्लक आहेत. या काळापर्यंत बँकांनी सदर त्रुटी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.