शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

देशव्यापी संपात हिंगोलीतील बँक अधिकारी व कर्मचारी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 17:37 IST

शुक्रवारी सकाळपासूनच बँका बंद असल्याने मात्र खातेदारांची गैरसोय होत आहे.

हिंगोली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी संपातहिंगोली जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकारी बँकांचे खाजगीकरण थांबवा, पाच दिवसांचा आठवडा करा, कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त कामे करून घेणे थांबवा यासह विविध मागण्यांसाठी संप केला जात आहे. 

शुक्रवारी सकाळपासूनच बँका बंद असल्याने मात्र खातेदारांची गैरसोय होत आहे. अनेकांना बँक बंद असल्याची माहिती नव्हती, त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध शाखेतील खातेदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँक परिसरात खातेदारांची गर्दी असली तरी बँकेला मात्र कुलुप आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामध्ये एसबीआय, सीन्डीकेट बँक, युनियन बँक, कॅनरा बँक यासह विविध बँकेतील व्यवहार ३१ जानेवारी रोजी बंद होते. १ फेबु्रवारीपर्यंत संप सुरू राहणार आहे. दोन दिवस बँका बंद राहणार असल्याने व्यवहार ठप्प राहतील. यामुळे मात्र खातेदारांची गैरसोय होत आहे. 

विशेष म्हणजे हिंगोली शहरातील एसबीआय बँकेत एक महिला त्यांच्या मुलीची इंजिनिअयरींग परीक्षा शुल्क भरण्यासाठी आल्या होत्या, परंतु यावेळी बँक बंद दिसून आली. ३१ जानेवारी परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आता काय करावे? असा प्रश्न सदर महिलेने उपस्थित केला. बँका बंदमुळे मात्र विविध कामांचाही खोळंबा झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :bankबँकHingoliहिंगोलीStrikeसंप