शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तलाठी सज्जांसाठी प्रहार जनशक्तीचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील संपूर्ण तलाठ्यांनी शासकीय अभिलेखे असणारी दप्तरे ही तलाठी सज्जावरच ठेवावीत तसेच तलाठ्यांना संगणकीकृत लॅपटॉप इतर आवश्यक असणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ उपलब्ध करून तलाठी सज्जावरच सर्व शेतकऱ्यांना शेतीसंबंधी दस्ताऐवज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर ३० नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील संपूर्ण तलाठ्यांनी शासकीय अभिलेखे असणारी दप्तरे ही तलाठी सज्जावरच ठेवावीत तसेच तलाठ्यांना संगणकीकृत लॅपटॉप इतर आवश्यक असणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ उपलब्ध करून तलाठी सज्जावरच सर्व शेतकऱ्यांना शेतीसंबंधी दस्ताऐवज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर ३० नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.सार्वजनिक अभिलेखे कशी ठेवावीत, याबाबत २००५ च्या अधिनियमात माहिती नमूद आहे. परंतु या अधिनियमानुसार जिल्ह्यामध्ये एकाही तलाठी सज्जावर तलाठी न बसता हे त्यांच्या घरात किंवा तहसील परिसरात बसत आहेत. त्यामुळे शेतकºयांना शेतीकामासाठी त्यांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकºयांची गैरसोय होते. त्यामुळे जिल्ह्यातील सज्जानिहाय सर्व तलाठ्यांना दहा दिवसांच्या आत दप्तर मुख्यालयीन नेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी द्यावेत, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. विजय राऊत, रवि बांगर, विलास आघाव, रमेश कोरडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा