शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

औंढा तालुक्यात एक हजार हेक्टरवरील तूर उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

औंढा नागनाथ : अतिवृष्टीमुळे साेयाबीनसह तुरीचे नुकसान झाले हाेते. यातून कसेतरी वाचलेले तुरीचे पीक उधळमीमुळे हातचे गेले आहे. तालुक्यात ...

औंढा नागनाथ : अतिवृष्टीमुळे साेयाबीनसह तुरीचे नुकसान झाले हाेते. यातून कसेतरी वाचलेले तुरीचे पीक उधळमीमुळे हातचे गेले आहे. तालुक्यात जवळपास एक हजार हेक्टरवर तुरीचे पिकाचे नुकसान केले आहे. या नुकसानीची विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार नाेंदविण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यात ५० हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली आहे. तसेच आंतरपीक म्हणून तुरीच्या पिकाची लागवड केली. तालुक्यात एकूण साडेचार हजार हेक्टरवर तुरीच्या पिकाची लागवड केली हाेती. येहळेगाव सोळंके, सुरेगाव, पिंपळदरी, शिरडशहापूर, माथा शेतशिवारात तुरीचे माेठे पेरणी क्षेत्र आहे. अतिवृष्टीमुळे साेयाबीनचे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने तूर पूर्णतः जळून गेली आहे. शेंगा लागून पऱ्हाट्या झाल्या आहेत. तालुक्यात एक हजार हेक्टरच्यावर उधळीमुळे तुरीचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाचा पेरा व विमा घेतला आहे. अशा शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार नोंदवून कृषी विभागाकडे अर्ज सादर करण्याचे मंडल कृषी अधिकारी संजय कंचले यांनी सांगितले आहे.