शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

औंढा तालुक्यात एक हजार हेक्टरवरील तूर उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

औंढा नागनाथ : अतिवृष्टीमुळे साेयाबीनसह तुरीचे नुकसान झाले हाेते. यातून कसेतरी वाचलेले तुरीचे पीक उधळमीमुळे हातचे गेले आहे. तालुक्यात ...

औंढा नागनाथ : अतिवृष्टीमुळे साेयाबीनसह तुरीचे नुकसान झाले हाेते. यातून कसेतरी वाचलेले तुरीचे पीक उधळमीमुळे हातचे गेले आहे. तालुक्यात जवळपास एक हजार हेक्टरवर तुरीचे पिकाचे नुकसान केले आहे. या नुकसानीची विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार नाेंदविण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यात ५० हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली आहे. तसेच आंतरपीक म्हणून तुरीच्या पिकाची लागवड केली. तालुक्यात एकूण साडेचार हजार हेक्टरवर तुरीच्या पिकाची लागवड केली हाेती. येहळेगाव सोळंके, सुरेगाव, पिंपळदरी, शिरडशहापूर, माथा शेतशिवारात तुरीचे माेठे पेरणी क्षेत्र आहे. अतिवृष्टीमुळे साेयाबीनचे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने तूर पूर्णतः जळून गेली आहे. शेंगा लागून पऱ्हाट्या झाल्या आहेत. तालुक्यात एक हजार हेक्टरच्यावर उधळीमुळे तुरीचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाचा पेरा व विमा घेतला आहे. अशा शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार नोंदवून कृषी विभागाकडे अर्ज सादर करण्याचे मंडल कृषी अधिकारी संजय कंचले यांनी सांगितले आहे.