शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

दहा वर्षांपासून रखडला गाळ्यांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:22 IST

लाखो रूपये खर्च करून हिंगोली पालिकेतर्फे अडत व्यापाºयांसाठी १६ गाळ्यांचे बांधकाम केले होते. पालिका प्रशासनाकडून रीतसर लिलावाची प्रक्रियाही झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लाखो रूपये खर्च करून हिंगोली पालिकेतर्फे अडत व्यापाºयांसाठी १६ गाळ्यांचे बांधकाम केले होते. पालिका प्रशासनाकडून रीतसर लिलावाची प्रक्रियाही झाली. मात्र हिंगोलीतील काही प्रस्थापित व्यापाºयांनी हा लिलाव हाणून पाडला. अन् २००८ पासून अद्याप या गाळ्यांचा लिलावच झाला नाही.हिंगोली शहरातील भाजीमंडई येथे ठोक अडत्यांसाठी नगरपालिकेने १६ गाळ्यांचे बांधकाम केले. लाखो रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गाळ्यांचा मात्र अद्याप लिलाव झाला नाही, हे विशेष. पालिकेतर्फे लिलावाची प्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. मात्र यावेळी काही व्यापारी येऊन वाद घालत लिलाव होऊ देत नसत असे पालिकेने सांगितले. या गाळ्यांचा लिलाव होताना जे पूर्वीचे गाळेधारक व्यापारी होते, ते पण यात सहभागी होत. लाभधारकही यात परत गाळे लिलावात सहभागी झाल्याने यावेळी वाद होऊन हे प्रकरण हाणामारीपर्यंत जायचे. या ताळमेळात मात्र गाळ्यांचा लिलावच लटकला अन् पालिकेचे गाळेही धूळ खात पडून आहेत. परिणामी, या वादामुळे मात्र लाखों रूपयांचा फटका पालिकेला बसला आहे. वेळीच लिलाव झाला असता, तर तोटा झाला नसता. आणि पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली असती. आता हा तोटा पालिकेला कोण भरून देणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे. हिंगोलीतील भाजीमंडईत पावसाळ्यात तर सर्वत्र चिखल असतो. त्यामुळे व्यापाºयांना अशा स्थितीच भाजीपाला विक्री करावा लागतो.एप्रिल २०१८ मध्ये या गाळ्यांचा लिलाव होण्याची शक्यता असल्याचे पालिकेने सांगितले.