शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या ठाणेदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:15 IST

एसीबीच्या कार्यालयात गुरूवारी अधिक चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.

हिंगोली : ट्रॅक्टर चालकावर वाळु चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि ठाण्यात लावलेली मोटारसायकल सोडविण्यासाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय माधव कोरंटलू यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना १४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र थोरात यांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली.

एपीआय कोरंटलू यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात एसीबीच्या पथकाने खुलासे मागविले होेते. परंतु एसीबी विभागाला समाधानकारक खुलासे कोरंटलु यांनी सादर केले नाही. त्यामुळे त्यांना हिंगोली येथील एसीबीच्या कार्यालयात गुरूवारी अधिक चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. परंतु एसीबीला पाहिजे तसे खुलासे ते सादर करून शकले नाही. त्यामुळे त्यांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र थोरात यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

सदर प्रकरणात यापुर्वी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ठाण्याचा एक पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व एका खाजगी इसमाविरूद्ध लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परंतु या प्रकरणात एपीआय कोरंटलू यांचाही हात होता, मात्र त्यावेळी स्पष्ट झाले नव्हते. एसीबीने सखोल चौकशी करून अखेर त्यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :ArrestअटकCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसHingoliहिंगोली