शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

अण्णाभाऊंनी साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

हिंगोली : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले आहेत. त्यांचे साहित्य मुळात वंचितांना समानतेच्या प्रवाहात ...

हिंगोली : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले आहेत. त्यांचे साहित्य मुळात वंचितांना समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी होते, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले.

लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित हिंगोलीतील क्रांतिवीर लहुजी साळवे स्मृती अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेत ते बोलत होते. उद्घाटन लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे यांनी केले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश पी. ए. खिल्लारे होते. यावेळी विचार मंचावर अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुम गोपले, डॉ. अमोल धुमाळ, उपकोषागार अधिकारी दीपक गवलवाड, प्राचार्य डॉ. डोरनलपल्ले, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शहरातील महावीर भवन येथे झालेल्या व्याख्यान कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आत्माराम गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अनिल खंदारे यांनी केले, तर आभार एस. एस. मंडलिक यांनी मानले. यशस्वितेसाठी लसाकमचे हिंगोली उपाध्यक्ष हरिभाऊ सोनवणे, कमलाकर मानवतकर, सहकार्याध्यक्ष रामानंद आठवले, श्रावण मंडलिक, सहसचिव व्ही. एन. उबाळे, कोषाध्यक्ष रवींद्र खंदारे, एन. आर. खंदारे, एम. एन. सूर्यवंशी, डी. पी. गायकवाड, डी. पी. खरात, एन. पी. आठवले, एस. एस. गवळी, एन. एन. शिखरे, आर. के. वैरागड, आर. के. कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

फोटो नं. १५