शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

अण्णाभाऊंनी साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

हिंगोली : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले आहेत. त्यांचे साहित्य मुळात वंचितांना समानतेच्या प्रवाहात ...

हिंगोली : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले आहेत. त्यांचे साहित्य मुळात वंचितांना समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी होते, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले.

लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित हिंगोलीतील क्रांतिवीर लहुजी साळवे स्मृती अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेत ते बोलत होते. उद्घाटन लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे यांनी केले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश पी. ए. खिल्लारे होते. यावेळी विचार मंचावर अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुम गोपले, डॉ. अमोल धुमाळ, उपकोषागार अधिकारी दीपक गवलवाड, प्राचार्य डॉ. डोरनलपल्ले, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शहरातील महावीर भवन येथे झालेल्या व्याख्यान कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आत्माराम गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अनिल खंदारे यांनी केले, तर आभार एस. एस. मंडलिक यांनी मानले. यशस्वितेसाठी लसाकमचे हिंगोली उपाध्यक्ष हरिभाऊ सोनवणे, कमलाकर मानवतकर, सहकार्याध्यक्ष रामानंद आठवले, श्रावण मंडलिक, सहसचिव व्ही. एन. उबाळे, कोषाध्यक्ष रवींद्र खंदारे, एन. आर. खंदारे, एम. एन. सूर्यवंशी, डी. पी. गायकवाड, डी. पी. खरात, एन. पी. आठवले, एस. एस. गवळी, एन. एन. शिखरे, आर. के. वैरागड, आर. के. कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

फोटो नं. १५