शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

कृषी प्रदर्शनीतून मिळतेय रोज शेतीविषयक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:11 IST

महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतीपासून ते घरातील साहित्य आणि खाद्य पदार्थाचे स्टॉल प्रदर्शनीत थाटल्याने येथे येणाºयांना रोजच नव- नविन माहिती मिळण्यास मदत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतीपासून ते घरातील साहित्य आणि खाद्य पदार्थाचे स्टॉल प्रदर्शनीत थाटल्याने येथे येणाºयांना रोजच नव- नविन माहिती मिळण्यास मदत होत आहे.प्रदर्शनीमध्ये एकूण २१० स्टॉल उभारण्यात आले आहेत. प्रत्येक स्टॉलवर विविध प्रकारची माहिती व साहित्य विक्रीस ठेवण्यात आल्यामुळे खरोखरच शेती अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल? याची सखोल माहिती मिळत आहे. एवढेच नव्हे तर विविध प्रकारचे बी- बियाण्यासह आधुनिक पद्धतीने करावयाच्या शेतीसाठी लागणारे तंत्रही शेतकºयांचे आकर्षण ठरत आहेत. तसेच डीआरडीचे एकूण ४० बचत गटाचे स्टॉल असून त्यावर विविध खाद्य पदार्थ, डाळ, कपडे, शिवनकाम आदी प्रकारचे साहित्य विक्रीस ठेवले आहे. त्याच्या खरेदीला ग्राहक पंसती देत आहेत. तर बचत गटाच्या महिलांनी सुरु केलेल्या झुणका भाकरीचा अस्वाद घेण्यासाठीही शेतकºयांसह नागरिकांची एकच गर्दी होत आहे. तर विविध प्रकारचे कपडे, घरात वापरण्यासाठी इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, विविध युग पुरुषांच्या मूर्ती आदी साहित्य ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. तर डॉ. नितीन मार्कंडे यांनी पशुधन व्यवस्थापन शाश्वत शेतीची गुरुकिल्ली यावर मार्गदर्शन केले.ज्योतीषाची भुरळ४प्रदर्शनीत तांत्रीक पद्धतीने शेती करण्यासाठी विविध यंत्रसामृगी ठेवलेली असली तरीही येथेही अंधश्रद्धा दिसून आलीच. चक्क येथे जोतीषाने स्टॉल उभारुन आपल्या बोलीभाषेने शेतकºयावर भुरळ टाकल्यामुळे अंद्धश्रद्धेची चर्चा रंगत होती.