शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

...अखेर उशिराने का होईना स्वच्छतेस सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:11 IST

शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला होता. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली. मात्र स्वच्छता लवकर करण्यात आली नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. उशिराने का होईना अखेर ४ जानेवारीपासून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे.हिंगोली शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याने पसिरातील नागररिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. संबधित प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागला. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रया दिल्या जात आहेत. नगरपालिकेने याकडे लक्ष दिल्याने स्वच्छता विभागाचे कर्मचाºयांनी शुक्रवारपासून साफसफाई करण्यास सुरूवात करण्यात आली. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याने तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी येथील गणेशअण्णा चौधरी यांनी लोकमत शी बोलताना प्रतिक्रया दिली.माशांचा मृत्यू कोणीतरी विषारी द्राव्य टाकल्याने झाला या संदर्भाचे निवदेन कंत्राटदार सय्यद नईम स. मुसा यांनी हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते. नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली.मृत माशांची दुर्गधी परिसरात पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले. विशेष म्हणजे पालिकेच्या कर्मचाºयांनी साफसफाईची कामे हाती घेतल्यानंतर तलावातून मुदत संपलेली औषधी व गोळ्या सापडल्या. त्यामुळे आता माशांचा मृत्यू कशामुळे झाला असावा याचा अंदाज लागणे कठीण आहे. प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. तलावातील मृत मासे काढण्यास सुरूवात करण्यात आली असली तरी स्वच्छतेचे काम लवकर करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान