शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘आरटीई’अंतर्गत ४७४ जणांचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:08 IST

आरटीई २५ टक्केअंतर्गत जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरू असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई २५ टक्केअंतर्गत जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरू असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. आता ११ ते २१ सप्टेंबर २०१९ पर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे १२६५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी केवळ ४७४ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत, तर उर्वरित २३६ पालकांनी आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०१९-२० या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के आॅनलाईन प्रवेशासाठी चौथी विशेष फेरी सोडतीनंतर पालकांनी शाळेत जाऊन पाल्यांचे प्रवेश निश्चत करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. शिवाय याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. आरटीई २५ टक्केअंतर्गत ९ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय चौथी लॉटरी काढण्यात आली आहे. राज्यातील लॉटरी लागलेल्या पालकांना १० सप्टेंबर २०१९ पासून एसएमएस पाठविण्यात आले आहेत. परंतु ज्या पालकांना एसएमएस न मिळाल्यास वेबसाईटवर जाऊन अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही हे तपासावे लागणार आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून पाठविल्या जाणाºया एसएमएसवर अवलंबून राहू नये. ११ सप्टेंबरपासून २१ सप्टेंबर २०१९ पर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एसएमएस न मिळाल्यास संबधित वेबसाईट वर जाऊन अप्लीकेशनवाईज डिटेल्स्मध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का, ते पाहावे.पडताळणी समितीस कार्यालयीन वेळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून दररोज नोंदविलेले प्रवेश आॅनलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अन्यथा कार्यालयीन कारवाईचा इशारा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी प्राथमिक संदीप सोनटक्के यांनी दिला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद