शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

कुरूंद्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भिडल्या तलवारी; कार्यकर्त्यांच्या राड्यात अनेकांना बसला चोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:37 IST

कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणार्‍या निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे.

ठळक मुद्देकुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी वार्ड क्र. ६ मध्ये अस्तित्वाची लढाई होत आहे. तालुक्याचे मुख्य केंद्रस्थान असल्याने व गावात प्रमुखपदे असल्यामुळे कुरूंद्यात वर्चस्व कोणाचे या निवडणुकीत स्पष्ट होणार असल्याने नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे.

हिंगोली : कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणार्‍या निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर  अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे. त्यामुळे वार्र्ड ६ च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रविवारी रात्रीला ११.३० वाजता ही घटना घडली आहे. 

कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी वार्ड क्र. ६ मध्ये अस्तित्वाची लढाई होत आहे. तालुक्याचे मुख्य केंद्रस्थान असल्याने व गावात प्रमुखपदे असल्यामुळे कुरूंद्यात वर्चस्व कोणाचे या निवडणुकीत स्पष्ट होणार असल्याने नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. त्यामुळे वार्ड क्र. ६ मध्ये कार्यकर्त्यांचा जत्था प्रचाराला उतरल्याने प्रचाराला आगळेवेगळे स्वरूप आले आहेत. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारे प्रचार करीत असताना कार्यकर्ते एकमेकासमोर भिडले. शाब्दीक चकमकीवरून हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत काहींना तलवारीचे मार देखील लागले. वाढलेल्या गोंधळामुळे काहीचार चाकी व १० ते १२ दुचाकीवर दगडफेक झाली. काठ्यांनी काही गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे वार्ड क्र. ६ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर घटनास्थळी डिवायएसपी शशिकिरण काशिद यांनी भेट देवून पाहणी केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी उशिरापर्यंत दुसर्‍या दिवशीही गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेची पोलीस डायरीमध्ये नोंद झालेली होती. मंगळवारी मतदान होणार असल्याने तणाव परिस्थितीमुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आला होता.

कुरूंद्यात निवडणुकीवरून प्रथमच कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. प्रतिष्ठेच्या निवडणुकीमुळे हाणामारीपर्यंत घटना घडल्याने निवडणूक तणावाच्या वातावरणात झाली. सध्या तणावपूर्ण गावात शांतता असून कुरूंदा पोलिसांनी फिरते पथक तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. एका जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीत तणाव निर्माण झाल्याने या निवडणुकीकडे आता हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकHingoliहिंगोली