शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

८ लाख लोकांना अन्न

By admin | Updated: October 7, 2014 00:13 IST

हिंगोली : जिल्ह्यातील ८ लाख ४३ हजार १८० हजार लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील ८ लाख ४३ हजार १८० हजार लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. अंत्योदय, बीपीएल आणि एपीएलच्या १ लाख ६३६ लाभधारकांना नगण्य दामात अन्न मिळाल्याने सर्वसामान्यांची तृप्ती होत आहे; परंतु गहू आणि तांदळाचा ४ हजार ४८९ मेट्रीक अतिरिक्त धान्य लागत आहे. देभरात बहुतांश लोकांना एकवेळेचे जेवण मिळत नाही. भूकबळीची संख्याही लक्षणीय आहे. आधीच रेशनकार्डधारकांसाठी दोन ते तीन योजना राबविल्या जात होत्या. तरीही शासनाने उपाशीपोटी झोपणाऱ्या नागरिकांचा विचार करीत ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना’ सुरू केली. प्रामुख्याने त्यात रेशनकार्डधारकांना २ रूपये किलोने गहू, ३ आणि १ रूपये किलोप्रमाणे तांदूळ आणि ज्वारीचा लाभ मिळतो. जिल्ह्यात त्यानुसार १ लाख ६ हजार ३६ रेशनकार्डांची नोंद सापडते. त्यावर ८ लाख ४३ हजार १८० लाभार्थ्यांची संख्या आहे. बीपीएल व एपीएल मिळून १ लाख ४१ हजार २७ कार्ड आहेत. दुसरीकडे अंत्योदय योजनेचे २७ हजार ३०९ कार्डधारक आहेत. प्रतिकार्डधारकांना महिन्याकाठी ५० किलोचे धान्य मिळते. त्यात २७ किलो गहू, १० किलो तांदूळ आणि १५ किलो ज्वारीचा समावेश आहे. मात्र पुरवठा विभागाकडे कधी धान्य नसते तर कधी रेशन दुकानदाराकडून धान्य वितरण केल्या जात नाही. परिणामी, लाभधारकांना अनेकवेळा धान्याची वाट पाहवी लागते. शिवाय काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्यांची संख्याही कमी नाही. परंतु या योजनेचा लाभ अगदी सर्वसामान्यांना झाला आहे. शहरी भागात ५९ हजार तर ग्रामीण भागात ४४ हजार उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. बहुतांश जणांची भूक भागली आहे. (प्रतिनिधी)