शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यात ७०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:09 IST

विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील २० बँकातील सुमारे ७०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़  बँकेच्या वेतन आयोग व इतर मागण्यांसह आय.बी.ए.च्या चुकीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील २० बँकातील सुमारे ७०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़  बँकेच्या वेतन आयोग व इतर मागण्यांसह आय.बी.ए.च्या चुकीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.हिंगोली जिल्ह्यात एकूण २० राष्टÑीयीकृृत बँका अ असून त्यांच्या जवळपास ११0 शाखा आहेत. या सर्व बँकेतील अधिकारी व कर्मचाºयांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला़ दरम्यान, इंडियन बँक असोसिएशन व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शहरातील मुख्य मार्गावरुन मोर्चा काढून बँकेच्या मागण्यांसाठी वेतन आयोगाला गती व भरीव वाढीची दाद मागण्यासाठीही एल्गार केला. मुख्य प्रतिनिधींनी बँक कर्मचाºयांची सध्याची परिस्थिती व इतर बाबींवर मार्गदर्शन केले़  संपामध्ये जवळपास जिल्ह्यातील ५०० च्या वर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. हिंगोली येथे नितीन घुगे, निखिल पांडे, जयबीर सिंग, मदन कुमार, ए. सी. दीक्षित, कल्पना डफळे, रजनीकांत निंबाळकर, साई गणेश आंबेकर, अशोक मोरे, एस. एम. कोल्हे, विजय कावरखे, जी. डी. मुलंगे, मदन रटनालू आदी कर्मचाºयांचा सहभा होता.बँकांचे व्यवहार विस्कळीतराष्टÑीयकृत बँका बंद असल्यातरी स्थानिक बँकाचे व्यवहार सुरु होते. मात्र त्या बँकांच्याही व्यवहारावर मोठा परिणाम झाला होता. आरटीजीएस, ट्रान्सफर, चेक क्लिअरसन्स या सेवा विस्कळीत झाल्या होत असल्याने मात्र ग्राहकांची एकच धावपळ उडत होती. आता ३१ मे रोजीही संप राहणार असल्याने ग्राहकांची तर चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता दिसून येत आहे.औंढा : येथील राष्टÑीयीकृत बँकेचे कर्मचारी, बँक कर्मचारी युनियनच्या वतीने दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी झाल्याने दिवसभर बँका कुलूपबंद होत्या. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी बँकेत आलेल्या नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. बँक आॅफ महाराष्टÑ, ग्रामीण महाराष्टÑ बँक, इंडिया बँक, एसबीआय अशा विविध राष्ट्रीय बँकांच्या शाखा येथे आहेत. बुधवारी या सर्व बँकेचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बँकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते. आज संपाचा पहिला दिवस असून पगारवाडीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारीही बँका बंद राहणार असल्याने व्यवहार ठप्प झाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीStrikeसंप