शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६९१ गावे कोरोनामुक्त; २० गावे अजूनही हॉटस्पॉट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असला तरी अजूनही धोका कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असला तरी अजूनही धोका कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक असून मास्कचा वापर करावाच लागणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १६ हजार २० रुग्ण आढळले. त्यापैकी १५ हजार ६१६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या केवळ १४ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना रोखण्यात यश आले आहे. असे असले तरी बहुतांश नागरिक गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळत आहे. ग्रामीण भागातही कोरोना लसीकरणासाठी अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना लस घेणे आवश्यक बनले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप धोका कायम आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच सध्या वातावरणातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन, वैद्यकीय अधिकारी डाॅ. देवेंद्र जायभाये यांनी केले आहे.

दररोज ५०० चाचण्या

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी आरोग्य विभागाच्या वतीने दररोज सरासरी ५०० जणांच्या काेरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ७ हजार ५९१ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या पाॅझिव्हिटी दर ७.७२ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सावधान, या गावांत पॉझिटिव्ह

तालुका गावे

हिंगोली आठरवाडी (नर्सी), अंधारवाडी, कारवाडी

कळमनुरी ढोलक्याची वाडी