शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

आरटीई प्रवेशासाठी ६६४ आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:27 IST

शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्केअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यात २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील पाल्यांना प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेस १० फेबु्रवारीपासून सुरूवात झाली. पालकांना पाल्याचे आॅनलाईन अर्जासाठी २८ फेबु्रवारी शेवटची तारीख आहे. जिल्ह्यातील ५९ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानकडून देण्यात आली. जास्तीत-जास्त पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. १० फेबु्रवारीपासून आनलाईन अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला असून २२ फेबु्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आॅनलाईनद्वारे ६६४ अर्ज प्राप्त झाले होते. सदर आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरूच होती. पालकांनी पाल्यांचे अर्ज करताना संबंधित वेबसाईटवर अचूक माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.गतवर्षी आरटीई २५ टक्क्यांतून हिंगोली जिल्ह्यासाठी ५१२ जागा आरक्षित होत्या. चालू शैक्षणिक वर्षात यंदा जिल्ह्यासाठी जागा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ६९२ आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करावेत. तसेच आॅनलाईन प्रणालीद्वारे माहिती भरताना अचूकपणे भरावी. काही तांत्रिक अडचणी असल्यास पालकांनी शिक्षण विभागाशी संपर्क करावा. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सदर आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात येणार आहे.