शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

४0६७ कामे मंजुरीनंतर ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:49 IST

जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ प्रकारची कामे करण्यासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट लाखो कामांचे आहे. मात्र त्यातील ४0६७ कामे मंजूर असूनही ती सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. तर सुरू असलेल्या कामांची संख्याही अवघी १२0 आहे.

ठळक मुद्देहिंगोली : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ प्रकारची कामे करण्यासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट लाखो कामांचे आहे. मात्र त्यातील ४0६७ कामे मंजूर असूनही ती सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. तर सुरू असलेल्या कामांची संख्याही अवघी १२0 आहे.मग्रारोहयोचाच भाग म्हणून शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण ही योजना काढली आहे. शेतकºयांना सुलभरीत्या सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी ही स्वतंत्र योजना काढली. मात्र त्यात काही अटींत शिथिलता देणे आवश्यक असताना त्यात कोणताच बदल केला नाही. मग्रारोहयोत ज्या बाबी करणे शक्य होत नव्हते, त्या केवळ योजनेचे नाव बदलल्याने करता येतील, हे गृहित धरणेच मुळात चुकीचे ठरले आहे. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेत २८१५ कामांना प्रशासकीय मंजुरीही दिली. मात्र ७२८ कामेच सुरू झाली. पूर्ण एकही नाही.शेततळे मंजूर ३२२ पैकी एकही सुरू नाही. भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंगची मंजूर ३७३ पैकी ४२ कामे सुरू आहेत. नोडपची मंजूर ४५८ पैकी एकही नाही. फळबाग लागवड ३४६ पैकी ७३, शौचालयाची २२६ पैकी ११९, शोषखड्ड्यांची ८८१ पैकी ४८५, रोपवाटिकेची ३0 पैकी २२ वृक्षलागवडीची २२ पैकी १७ तर ग्रामयोजनेत १२८ पैकी १२0 कामे सुरू आहेत.