शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

४0६७ कामे मंजुरीनंतर ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:49 IST

जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ प्रकारची कामे करण्यासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट लाखो कामांचे आहे. मात्र त्यातील ४0६७ कामे मंजूर असूनही ती सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. तर सुरू असलेल्या कामांची संख्याही अवघी १२0 आहे.

ठळक मुद्देहिंगोली : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ प्रकारची कामे करण्यासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट लाखो कामांचे आहे. मात्र त्यातील ४0६७ कामे मंजूर असूनही ती सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. तर सुरू असलेल्या कामांची संख्याही अवघी १२0 आहे.मग्रारोहयोचाच भाग म्हणून शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण ही योजना काढली आहे. शेतकºयांना सुलभरीत्या सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी ही स्वतंत्र योजना काढली. मात्र त्यात काही अटींत शिथिलता देणे आवश्यक असताना त्यात कोणताच बदल केला नाही. मग्रारोहयोत ज्या बाबी करणे शक्य होत नव्हते, त्या केवळ योजनेचे नाव बदलल्याने करता येतील, हे गृहित धरणेच मुळात चुकीचे ठरले आहे. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेत २८१५ कामांना प्रशासकीय मंजुरीही दिली. मात्र ७२८ कामेच सुरू झाली. पूर्ण एकही नाही.शेततळे मंजूर ३२२ पैकी एकही सुरू नाही. भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंगची मंजूर ३७३ पैकी ४२ कामे सुरू आहेत. नोडपची मंजूर ४५८ पैकी एकही नाही. फळबाग लागवड ३४६ पैकी ७३, शौचालयाची २२६ पैकी ११९, शोषखड्ड्यांची ८८१ पैकी ४८५, रोपवाटिकेची ३0 पैकी २२ वृक्षलागवडीची २२ पैकी १७ तर ग्रामयोजनेत १२८ पैकी १२0 कामे सुरू आहेत.