शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:10 IST

अखेर जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना ६ डिसेंबर रोजी मंजूर मिळाली असून उद्यापासून वसतिगृह सुरू होणार आहेत. मागील आठ दिवसांपासून हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू होती. मात्र सर्वच प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यातील अनेकांनी त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून अशा ३७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे २५४५ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.

ठळक मुद्देत्रुटींची पूर्तता : २५४५ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ, यंदा झाला विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अखेर जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना ६ डिसेंबर रोजी मंजूर मिळाली असून उद्यापासून वसतिगृह सुरू होणार आहेत. मागील आठ दिवसांपासून हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू होती. मात्र सर्वच प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यातील अनेकांनी त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून अशा ३७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे २५४५ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्ह्यातून अनेक कुटूंब जिल्हाबाहेर कामाच्या शोधात गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु प्रस्तावातील त्रुटींमुळे वसतिगृह मंजुरीची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र अटी व शर्तीच्या आधिन राहून त्रुट्यांची पूर्तता करणाºयांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबातील पाल्यांना लाभ मिळणार आहे. वसतिगृहात अनुचित प्रकार घडल्यास किंवा अनियमितता आढळल्यास शालेय व्यवस्थापन समितीला जबाबदार धरले जाईल, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी देवीदास इंगोले यांनी दिली.तसेच पालक स्थलांतरित न होता विद्यार्थी जर वसतिगृहाचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यास मुख्याध्यापक व समितीला जबाबदार धरले जाईल. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, बायमॅट्रीक प्रणालीवर बंधनकारक करण्यात आले असून यामध्ये दोष आढळल्यास विद्यार्थ्यांचा खर्च दिल्या जाणार नाही. तसेच संबंदितांना आधार लिकिंकची माहिती सर्व शिक्षा विभागाकडे देणे बंधनकारक केले आहे. बायोमेट्रिक उपस्थितीच ग्राह्य धरली जाणार आहे.यंदा दिवाळीनंतर आठ दिवसांतच कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे अनेकांचे पाल्य स्थलांतरित झाले आहेत. हंगामी वसतिगृहांना झालेल्या विलंबानंतरही अडीच हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.