शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

जिल्ह्यात ३ मिमी पाऊस; सुकलेल्या पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

हिंगोली जिल्ह्यात यंदा सुरुवातीच्या काळात चांगले पर्जन्य झाले. दरवर्षी आतापर्यंत होणाऱ्या पावसाच्या १३४ टक्के पर्जन्य झाल्याने शेतकऱ्यांना यंदा पेरण्या ...

हिंगोली जिल्ह्यात यंदा सुरुवातीच्या काळात चांगले पर्जन्य झाले. दरवर्षी आतापर्यंत होणाऱ्या पावसाच्या १३४ टक्के पर्जन्य झाल्याने शेतकऱ्यांना यंदा पेरण्या वेळेत करता आल्या. मात्र, मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे आता पिके माना टाकू लागले होते. त्यातच काल रात्री झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच हा पाऊस झाला. यामध्ये हिंगोली तालुक्यात ३.८ मिमी, कळमनुरीत १.४ मिमी, वसमत २.८ मिमी, औंढा ५.२ मिमी तर सेनगाव ३.६ मिमी अशी पर्जन्याची नोंद झाली आहे.

मंडळनिहाय असे पर्जन्य

मंडळनिहाय हिंगोली ६.३ मिमी, नर्सी ७, सिरसम २.८, बासंबा २.३, डिग्रस कऱ्हाळे ३, माळहिवरा २.३, खांबाळा ३, कळमनुरी ३, वाकोडी १.५, नांदापूर १.४, डोंगरकडा १.४, वारंगा १, वसमत ३, हयातनगर ३.८, गिरगाव ३, हट्टा १.५, टेंभुर्णी २.८, कुरुंदा ६.८, औंढा ४, येहळेगाव ८.३, साळणा १.३, जवळा ७, सेनगाव २.५, गोरेगाव ३.३, आजेगाव १, साखरा १०, पानकनेरगाव १, हत्ता ३.८ मिमी अशी नोंद झाली आहे. तर आखाडा बाळापूर व आंबा या दोन मंडळांत पर्जन्य झाले नाही.