शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

२.३९ लाख घनमीटर गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:55 IST

जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला यंदा सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता होत असून शेतीही सुपीक होत असल्याने नागरिक लोकसहभागातूनच ही कामे करण्यावर भर देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला यंदा सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता होत असून शेतीही सुपीक होत असल्याने नागरिक लोकसहभागातूनच ही कामे करण्यावर भर देत आहेत.यामध्ये सेनगाव तालुक्यात जि.प.च्या लघुसिंचन व सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.३ यांच्या वतीने प्रत्येकी तीन तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यात जि.प.तर्फे ३ तलावांतील ११ हजार ८00 घनमीटर गाळ लोकसहभागातून काढला व उर्वरित काम सुरू आहे. तर उपविभाग क्र.३ तर्फे ३ तलावांतील १ लाख २२ हजार १४८ गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातही याच दोन विभागांकडून तीन ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे.यात उपविभाग क्र. ३ ने दोन तलावांतून ४३ हजार ३५0 तर जि.प.ने एक तलावातून ६ हजार घनमीटर गाळ काढला. हिंगोलीत पशुपैदास केंद्राकडून एका तलावातील ३२६४ घनमीटर, जि.प.लघुसिंचनकडून एका तलावातील १0 हजार घनमीटर, तर उपविभाग क्र.३ कडून दोन तलावांतील ३८ हजार ३0४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर औंढा तालुक्यात उपविभाग क्र.३ कडून दोन तलावांतील ४३४७ घनमीटर गाळ काढला आहे. एकूण २.३९ लाख घनमीटर गाळ काढण्याचे काम झाले आहे. तर अजूनही अनेक नवीन कामे होणार आहेत.गाळ काढण्याच्या कामासाठी ३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १८ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तर १३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यंदा लोकसहभाग वाढला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद