शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हिंगोली जिल्ह्यात १९५८ बालके कुपोषित; बालविकास केंद्रासाठीची आहार खरेदी निविदा अडकली वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 17:15 IST

जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांत दरमहा बालकांचे वजन घेतले जात असून त्यात १९५८ बालके कुपोषित आढळून आली आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांत दरमहा बालकांचे वजन घेतले जात असून त्यात १९५८ बालके कुपोषित आढळून आली आहेत. ाया बालकांना योग्य पोषण आहार देवून कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी बालविकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार होती. मात्र यासाठीची निविदा वादात अडकल्याने राज्यभर ही योजना ठप्प आहे.

दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. हिंगोली जिल्ह्यात १0८९ अंगणवाड्यांत १ लाख ४४0 बालके आहेत. यातील ८२ हजार बालकांचे वजन घेतले. यापैकी ७१ हजार ५६0 बालके सर्वसाधारण आढळली. तर ८४८९ मध्यम कमी वजनाची बालके आहेत. अशा बालकांच्या मातांना महिला व बाल कल्याण विभागाकडून बालकांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र १९५८ बालके तीव्रकमी वजनाची आढळली आहेत.  यात प्रकल्पनिहाय कळमनुरी-१६७, वसमत-३४३, हिंगोली-४२५, सेनगाव-४९५, औंढा ना.-३२५, आखाडा बाळापूर-२0३ अशी बालकांची संख्या आहे. यापैकी ४७६ बालकांना तर आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली कुपोषणातून बाहेर काढणे गरजेचे आहे. यात कळमनुरी-१२६, वसमतगऽ८, सेनगाव-१२८, औंढा ना.-७0 व बाळापूर-३६ अशी संख्या आहे.

मध्यंतरी शासनाने राज्य स्तरावरूनच कुपोषित बालकांसाठी आहार खरेदी करून तो बालविकास केंद्रात वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ही निविदाच वादात अडकली अन् प्रशासनाने करून ठेवलेली तयारीही वाया गेल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली