शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

१२ हजारांत शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:08 IST

ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात प्रोत्साहन अनुदान दिल्याप्रमाणेच अंगणवाड्यांनाही १२ हजारांत शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र उर्वरित निधी ग्रा.पं. किंवा मनरेगातून खर्च करण्यास सांगितल्याने ही कामे होतील काय? हा प्रश्न आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात प्रोत्साहन अनुदान दिल्याप्रमाणेच अंगणवाड्यांनाही १२ हजारांत शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र उर्वरित निधी ग्रा.पं. किंवा मनरेगातून खर्च करण्यास सांगितल्याने ही कामे होतील काय? हा प्रश्न आहे.महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांत शौचालय बांधकाम व बोअरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. शौचालयास बारा तर पाण्यासाठी दहा हजारांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी केंद्र शासन ६0 तर राज्य शासन ४0 टक्के निधी देणार आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यात २९६९ अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय तर ७६६५ अंगणवाड्यांत शौचालय बांधकाम हाती घेतले जाणार आहे.यामध्ये स्वत:च्या मालकीच्या अंगणवाडी केंद्र इमारतीत शौचालय बांधकाम अथवा पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यास निधी मंजूर करावा, बांधकामानंतर त्याची छायाचित्रे केंद्र शासनास पाठवावे, शौचालय बांधकाम करताना त्याचा लहान मुलांना सुलभपणे वापर करता आला पाहिजे, याची खबरदारी घेण्यासही सांगितले. तर निधीपेक्षा जास्त खर्च होत असल्यास तो ग्रामपंचायत किंवा मनरेगातून करण्यास सांगण्यात आले आहे. हीच यातील मोठी अडचण ठरू शकते. केंद्र शासन यासाठी एकदाच निधी देणार आहे.आधीच ग्रामपंचायतींकडून मनरेगात कामे केली जात नाहीत. त्यात मोठ्या अडचणी आहेत. त्यामुळे ही कामे करताना त्याच अडचणी भेडसावणार आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgovernment schemeसरकारी योजना