शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

तुम्ही कुणामुळे जास्त आनंदी आहात? दोस्तांमुळे की कुटूंबामुळे?

By admin | Updated: June 8, 2017 18:30 IST

आनंदी जगणं आणि उत्तम आरोग्य यांच्यासाठी कुटूंबापेक्षाही जास्त महत्वाचे ठरतात दोस्त.

- नितांत महाजनआपल्याला सगळ्यांना आनंदी रहायचं असतं. पण आपला आनंदी कितीही नाही म्हटलं तरी इतरांवरच अवलंबून असतो. तो तसा ठेवू नये हे आपल्याला कळतं, पण वळत नाही. आणि वळून उपयोगही नसतो अनेकदा कारण आपल्या अवतीभोवतीची माणसं आपल्या सुखदु:खाला कारण ठरत असतातच. पण तुम्हाला विचारलं की तुमच्या जगण्यात कुणामुळे जास्त आनंद आहे. कोण जास्त रंग भरतं तुमच्या जगण्यात? दोस्त की कुटूंब? प्रश्न सोपा आहे, उत्तर तितकं सोपं नाही. पण तरी मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासानुसार काही लाख लोकांना असं वाटतं की, कुटूंबापेक्षा मित्रांमुळे आपण जास्त आनंदी होतो. मित्र आपल्या आयुष्यात अनेक आनंद भरतात आणि जगण्याला उमेद देतात.मिशिनग स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार हे अत्यंत वेगळे आणि बदलत्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारे एक नवे चित्र समोर आहे आहे. हेल्थ अ‍ॅण्ड हॅपिनेस या विषयांत विविध अभ्यास करणाऱ्या इथल्या संशोधकांनी २,७१,००० लोकांशी संपर्क केला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत काही प्रश्नावल्या भरुन घेतल्या. त्या साऱ्या माहितीचे संकलन अर्थात डाटा प्रोसेसिंंग करण्यात आलं. आणि त्यातून काही निष्कर्ष काढण्यात आले.हा अभ्यास असं म्हणतो की, तरुण वयात मित्रांचा शब्द प्रमाण असतोच. मित्र आयुष्यात कुणाही पेक्षा अधिक महत्वाचे असतातच. मात्र वय वाढतं, प्रौढ होत जातात लोक तसतसे मित्रांचे महत्व आयुष्यात जास्त वाढते. वय वाढतं तशी ही मैत्री, त्याकाळातले निवडक, गिनेचूने मित्र जास्त महत्वाचे होत जातात. याकाळात सोबत चांगले मित्र असतील तर जगण्याचे, वाढत्या वयाचे पठारावस्था अधिक सोपी आणि आनंदी होते. ज्यांच्या वाट्याला असे मित्र येत नाहीत ते अधिक एकेकटे, कडवट आणि आतून जास्त कोरडे होत जातात.

 

मित्र चांगले असतील तर वाढत्या वयात माणसं आनंदी तर राहतातच पण त्याच काळात त्यांची तब्येतही चांगली राहते.मित्र कधी साथ देतात.१) क्रॉनिक आजार असेल, मोठा आजार स्वत:ला किंवा घरात कुणाला झाला तर मित्र जास्त साथ देतात.२) एक फील गूड आपल्या अवतीभोवती कायम ठेवतात.३) अवघड परस्थितीत साथ सोडत नाहीत.४) कठीण परिस्थितीत मदतीला धावतात. धीर देतात.५) फक्त दोष न देत राहता, उपाय सुचवतात.६) हेवेदावे न करता, साथ देतात.७) त्यांच्याशी शेअरिंग सोपं होतं,मिळालेल्या माहितीचं ते राजकारण करत नाहीत.