शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

​पारंपरिक आहारच श्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 22:54 IST

भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.

जगभरामध्ये अल्झायमर्स आजाराची समस्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगात सुमारे ४.२ कोटी लोकांना ‘डिमेंशिया’ (वेडसरपणा) असून त्यामध्ये अल्झायमर्सचे प्रमाणा सर्वाधिक आहे. संशोधकांच्या एका गटाने केलेल्या संशोधानात दिसून आले की, भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.मांस, गोड आणि हाय-फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या अधिक सेवनाने अल्झायसर्मचा धोका वाढतो. विशेष म्हणजे कित्येक पाश्चिमात्य देशांच्या रोजच्या आहरामध्ये या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सामावेश असतो. त्या तुलनेत भारतीय आहारात मांसाहाराचे प्रमाण खूप कमी असते. आहार आणि अल्झायमर्सचा जवळचा संबंध असतो हे जपानमध्ये केलेल्या अध्ययनातून स्पष्ट झाले.कारण १९८४ साली जपानने पोषक आहात बदल करत पारंपरिक आहार सोडून पाश्चिमात्य आहाराचा स्वीकार केला. त्याचा परणिाम असा झाला की, १९८५ साली देशातील अल्झायमर्सचे १ टक्का प्रमाण वाढून ते २००८ साली ७ टक्क्यांपर्यंत वाढले. विल्यम ग्रँट व सहकाऱ्यांनी भारतासह इतर एकूण दहा देशांत अल्झायमर्सचा प्रादुर्भाव कसा आहे याचा अभ्यास केला. त्या त्या देशाच्या पारंपरिक आहाराचा आणि या आजाराचा कसा संबंध आहे यावरही त्यांनी संशोधन केले.