शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

​पारंपरिक आहारच श्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 22:54 IST

भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.

जगभरामध्ये अल्झायमर्स आजाराची समस्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगात सुमारे ४.२ कोटी लोकांना ‘डिमेंशिया’ (वेडसरपणा) असून त्यामध्ये अल्झायमर्सचे प्रमाणा सर्वाधिक आहे. संशोधकांच्या एका गटाने केलेल्या संशोधानात दिसून आले की, भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.मांस, गोड आणि हाय-फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या अधिक सेवनाने अल्झायसर्मचा धोका वाढतो. विशेष म्हणजे कित्येक पाश्चिमात्य देशांच्या रोजच्या आहरामध्ये या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सामावेश असतो. त्या तुलनेत भारतीय आहारात मांसाहाराचे प्रमाण खूप कमी असते. आहार आणि अल्झायमर्सचा जवळचा संबंध असतो हे जपानमध्ये केलेल्या अध्ययनातून स्पष्ट झाले.कारण १९८४ साली जपानने पोषक आहात बदल करत पारंपरिक आहार सोडून पाश्चिमात्य आहाराचा स्वीकार केला. त्याचा परणिाम असा झाला की, १९८५ साली देशातील अल्झायमर्सचे १ टक्का प्रमाण वाढून ते २००८ साली ७ टक्क्यांपर्यंत वाढले. विल्यम ग्रँट व सहकाऱ्यांनी भारतासह इतर एकूण दहा देशांत अल्झायमर्सचा प्रादुर्भाव कसा आहे याचा अभ्यास केला. त्या त्या देशाच्या पारंपरिक आहाराचा आणि या आजाराचा कसा संबंध आहे यावरही त्यांनी संशोधन केले.