शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

​पारंपरिक आहारच श्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 22:54 IST

भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.

जगभरामध्ये अल्झायमर्स आजाराची समस्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगात सुमारे ४.२ कोटी लोकांना ‘डिमेंशिया’ (वेडसरपणा) असून त्यामध्ये अल्झायमर्सचे प्रमाणा सर्वाधिक आहे. संशोधकांच्या एका गटाने केलेल्या संशोधानात दिसून आले की, भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.मांस, गोड आणि हाय-फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या अधिक सेवनाने अल्झायसर्मचा धोका वाढतो. विशेष म्हणजे कित्येक पाश्चिमात्य देशांच्या रोजच्या आहरामध्ये या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सामावेश असतो. त्या तुलनेत भारतीय आहारात मांसाहाराचे प्रमाण खूप कमी असते. आहार आणि अल्झायमर्सचा जवळचा संबंध असतो हे जपानमध्ये केलेल्या अध्ययनातून स्पष्ट झाले.कारण १९८४ साली जपानने पोषक आहात बदल करत पारंपरिक आहार सोडून पाश्चिमात्य आहाराचा स्वीकार केला. त्याचा परणिाम असा झाला की, १९८५ साली देशातील अल्झायमर्सचे १ टक्का प्रमाण वाढून ते २००८ साली ७ टक्क्यांपर्यंत वाढले. विल्यम ग्रँट व सहकाऱ्यांनी भारतासह इतर एकूण दहा देशांत अल्झायमर्सचा प्रादुर्भाव कसा आहे याचा अभ्यास केला. त्या त्या देशाच्या पारंपरिक आहाराचा आणि या आजाराचा कसा संबंध आहे यावरही त्यांनी संशोधन केले.