शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

​निरोगी शरीरासाठी वेळेवर जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 21:03 IST

वेळेवर जेवण न घेतल्याने शरीरातील अंतर्गत क्रिेयेवर विपरित परिणाम होतो.

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळेवर जेवण करणे हे खूप गरजेचे आहे. परंतु, आजच्या धावपळीच्या युगात अनेकांचे वेळेवर जेवणच होत नाही. त्यामुळे त्याचा शरीरातील अंतर्गत क्रिेयेवर विपरित परिणाम होतो. रात्री उशिरा जेवण करणे हे शरीरासाठी खूपच अपायकारक असल्याचे एका सर्व्हेमधून समोर आले आहे. ब्रिटनमधील संशोधनकांनी हा सर्व्हे केला. यामध्ये रात्री ७ ते ९ ही वेळ  जेवणासाठी उत्तम असल्याचे सांगितले. संशोधकांनी उच्च रक्तदाबाने प्रभावित ७०० वयस्करांवर याबाबतचे प्रयोग केले. याकरिता सर्वांना वेगवेगळ्या वेळी जेवण व न्याहरी देण्यात आली. अवेळी जेवण करण्याचा काय परिणाम होतो, हा यामागील उद्देश होता. रात्री उशिरा जेवल्याने विविध व्याधींना निमंत्रण व आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचे यामधून समोर आले. वेळेवर जेवण नसल्याने मिळेल ते खाण्याकडे कल असतो. त्यामुळे शरीराला पोषक नसलेला आहारही आपण घेतो. तो आहार घेतल्याने त्याचा शरीराला  फायदा होण्यापेक्षा उलट नुकसान होते.  नियमित व योग्यवेळी आहार घेणारे उत्तम जीवन जगत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. रात्रीच्या जेवणात वेळ न पाळणाºयांमध्ये हृदयविकाराचाही धोका अधिक असतो.