शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

PCO : जगण्यात जान नाही, लाइफ कण्ट्रोलमध्ये नाही असं वाटतंय? मग तुम्हाला पीसीओची गरज आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 17:27 IST

रोज सकाळी उठल्यावर फक्त या 3 गोष्टी करा, लाइफ में जान आ जाएगी!

ठळक मुद्देरोजचा दिवस आपल्यासाठी एक संधी असते, आपण काल आणि आजचा विचार करत ती वाया घालवतोय का?

टेलीफोन बुथचे पीसीओ अर्थात पब्लिक कॉल ऑफिस आपल्याला माहिती आहेत. पण हे पीसीओ ते नाही. हे प्रकरण वेगळं आहे. रोज सकाळी उठल्यावर करायची ही त्रिसूत्री. ती जर आपण नीट जगू लागलो तर आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतो. जगभरात जे जे यशस्वी लोक ते ते या पीसीओच्या वाटेनं गेलेले दिसतात. कधी ठरवून कधी न ठरवता, जगण्याची शिस्त म्हणून. आपल्या जगण्याला ती शिस्तच नसते आणि घोळ होतो तो तिथेच. आपण काहीच ठरवत नाही. आपल्याला काही ठरवता येत नाही आणि ठरवण्याची उमेद असली तरी जगण्यावर आपला कण्ट्रोल आहे असं आपल्याला वाटत नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्हाला ही पीसीओ नावाची जगण्याची आनंदी चावीच सापडलेली नाही असं समजा. आणि लाइफमध्ये जान आणायची असेल तर ही पीसीओची थ्री डायमेन्शन त्रीसुत्री जगायला लागा. आणि विचारा की हे पीसीओ नक्की काय आहे?

पीसीओ म्हणजे पर्पज ( हेतू-लक्ष्य), कण्ट्रोल ( नियंत्रण), ऑप्टिमिझम ( आशा-उमेद). तेच हे पीसीओ.1) पर्पजजगण्याचं ध्येय वगैरे सोडून द्या. सकाळी उठताच स्वतर्‍ला विचारा की, आजचा दिवस जगायचं आपलं लक्ष्य काय? आजच्यापुरता विचार करा. आजच्यापुरतं जगण्याचं पर्पज शोधा. दिवस मावळेर्पयत ते पर्पज पूर्ण कसं होतं, याचा विचार करा. आणि जग बदलून टाकायचं नाही, आज पाणीपुरी खायची एवढंच ठरवलं तर ते तुमचं लक्ष्य. निदान ते पूर्ण होइल यासाठी कामाला लागा.2) कण्ट्रोलपर्पज ठरलं की मग विचारा की ते करण्यासाठी माझ्या हातात काय काय आहे. जिंदगीच्या गाडीचा कुठला कण्ट्रोल माझ्या हातात आहे. मला शक्य काय आहे. जे अशक्य ते सोडून द्या. त्याचा विचार करु नका. जे शक्य त्याचा कण्ट्रोल हातात घ्या. गोष्टी कागदावर लिहा. कामाला लागा.3) ऑप्टिमिझमआशा, उमेद. काहीच खरं नाही. मला काहीच जमणार नाही. हे रडगाणं सोडा. जे ठरवलं, ते कसं करायचं याचा विचार केला की ते होऊ शकेल, जमेल अशी आशा वाटते. ते काम पूर्ण झालं की आनंद वाटतो. आपण जे ठरवलं ते होतंच याचा अनुभव एकदा यायला लागला की जिंदगीला बेलाशक भिडा. जित तो होनी ही है!