शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

मातृत्व लाभलेल्या महिलांना मिळतं निरोगी दीर्घायुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:41 IST

वंध्यत्व असलेल्या महिलांना तुलनेनं मिळतं कमी आयुष्य

ठळक मुद्देज्या महिलांना मूल नाही अशा महिलांपेक्षा ज्यांना मूल आहे अशा महिलांचं आयुष्य जास्त असतं.त्यांच्या आयुष्याची दोरी अधिक बळकट होते, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मूल झाल्यावर स्त्रीच्या शरीर-मनांत अनेक बदल होतात.एक नवी ऊर्जा निसर्गत:च त्यांच्यात निर्माण होते. म्हणून त्यांच्या आयुष्यमानातही वाढ होते.

- मयूर पठाडेघरात मूल असलं की आपोआपच ते घर किती हसरं, खेळतं आणि आनंदी दिसायला लागतं. त्या घरातल्या महिलेला तर अक्षरश: आभाळच ठेंगणं झालेलं असतं. त्यातही त्या घरातलं जर ते पहिलंच मूल असेल तर मग त्याच्या कोडकौतुकाला पारावारच राहात नाही. मूल असल्याशिवाय, मातृत्वाशिवाय कोणत्याही महिलेला पूर्णत्व येत नाही, असं म्हटलं जातं, त्यातल्या खरेखोटेपणा आणि वादातही आपल्याला शिरायचं नाही, पण ज्या घरांत मूल असतं ते घर इतर घरांपेक्षा नक्कीच वेगळं दिसतं, असतं याविषयी दुमत असू नये.घरात मूल असणं किती आनंददायी आणि आवश्यक असतं, यावर शास्त्रज्ञांनीही आता शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांना मूल नाही किंवा ज्यांना वंध्यत्व आहे, अशा महिलांपेक्षा ज्यांना मूल आहे अशा महिलांचं आयुष्य जास्त असतं. त्यांच्या आयुष्याची दोरी अधिक बळकट होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मूल झाल्यावर स्त्रीच्या शरीर-मनांत अनेक बदल होतात आणि स्त्री अधिक आनंदी होते, एक नवी ऊर्जा निसर्गत:च तिच्यात निर्माण होते. ही ऊर्जाच मूल असणाºया महिलांना एक नवं आयुष्य मिळवून देते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यमानातही वाढ होते.अमेरिकेतील अमेरिकन सोसायटी आॅफ रिज्युनेटिव्ह मेडिसिनच्या (एएसआरएम) वार्षिक सभेत नुकताच हा अभ्यास मांडण्यात आला. त्यात म्हटलं आहे की ज्या महिलांना मूल नाही किंवा ज्यांना वंध्यत्व आहे अशा महिलांना तुलनेनं लवकर मृत्यू येण्याचं प्रमाण तब्बल ४५ टक्के आहे. त्यातील अनेकींना ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू येतो असं त्यांचं निरीक्षण आहे.केवळ मुलांना वाढवण्यातच नव्हे, तर कुठल्याही आव्हानांना तोंड देण्यात माता नेहमीच अग्रेसर असते ते बहुदा यामुळेच.