शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाढवू स्नायुंची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:19 IST

आजकालच्या आहारपद्धतीचा विचार केला तर या पद्धतीत शर्करायुक्त आहार असल्याने स्रायुंची ताकद वाढण्यासाठी अडथळे येतात. थोडक्यात अती हायकार्ब डायट घेतल्याने स्रायूंची वाढ किंवा स्रायूंना पोषक द्रव्य मिळतच नाही

आजकालच्या आहारपद्धतीचा विचार केला तर या पद्धतीत शर्करायुक्त आहार असल्याने स्रायुंची ताकद वाढण्यासाठी अडथळे येतात. थोडक्यात अती हायकार्ब डायट घेतल्याने स्रायूंची वाढ किंवा स्रायूंना पोषक द्रव्य मिळतच नाही. तसा विचार केला तर स्नायूंची ताकद वाढविण्याचे खूप स्रोत आहेत, त्यामध्ये अनुवंशिकता, शारीरिक व्यायाम आणि आहार या गोष्टींचा मुख्यत: समावेश होतो. परंतु स्नायूंच्या बळकटीचा विचार केला तर आहारामध्ये हायप्रोटीन पोषक तत्त्वाचा मुख्य समावेश करणे योग्य असते.मासंपेशीचा विकास करण्यासाठी हाय प्रोटीन आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच दैनंदिन जीवनात शारीरिक परफॉर्मन्स वाढविण्यासाठी प्रोटीनला महत्त्व आहे. शरीराच्या प्रत्येक भागाचा विकास करण्यासाठी ८० ते ९० टक्के भूमिका प्रोटीन्सची असते.कार्बोहायड्रेटस अपणास शक्ती प्रदान करतात. जेव्हा आपल्या कळत नकळत शरीराची मेहनत किंवा ऊर्जा खर्च होते तेव्हा कार्बोहायड्रेट्स अपणास शक्ती देतात. किंवा ब्लडशुगरच्या प्रमाणात वृद्धी करतात. म्हणून कार्बोहायड्रेटसच्या योग्य सेवनाने शरीरातील आवश्यक चर्बी यात जमा होते.फॅटस हीसुद्धा एक शरीरातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. शरीरातील पोट्रीन्सच्या पचनासाठी फॅट्सचे प्रमाण योग्य असेल तर स्नायूंची ताकद आपोआपच वाढत जाते. त्यामुळे अनावश्यक भूक टाळता येते. तसेच हे विटामिन्स शरीरातील कार्बोहायड्रेट्स जागा भरून काढतात. त्यामुळे ब्लडशुगर लेव्हल आटोक्यात आणत येते.यासाठी डेरी उत्पादक पदार्थ, प्रोटीन शेक्स, कॉटेज चीज इत्यादी गोष्टींचा समावेश आहारात असणे आवश्यक असते.शरीरातील प्रोटिनचे स्थानशरीरामध्ये प्रोटीनची भूमिका अत्यंत आवश्यक आहे. कारण हायप्रोटीन हे मांसपेशीला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. प्रोटीनयुक्त अन्न, आणि योग्य कार्बोहायड्रेट्स शरीराला व्यायाम करण्यासाठी शक्ती प्रदान करतात. त्याचप्रमाणे शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी अनावश्यक चरबी घटवण्यासाठी आवश्यक ठरतात. यामध्ये मुख्यत: प्रोटीन्स, भाज्या, कार्बोहायड्रेटस हे प्रमाणात घेणे, भाज्या आणि फळांमधून विटामिन आणि खनिज पदार्थ असतात, जे आपली भूक कंट्रोलमध्ये ठेवतात. काही लोकांना या आहाराची सवय नसते. कारण त्यांना या शरीरातील घडामोडींची माहिती नसते. त्यामुळे बहुतांशी लोक असे आहार घेत नाहीत; पण स्नायूंच्या योग्य वाढीसाठी तीन महत्त्वपूर्ण घटक आहेत.स्नायुंची मजबुती ही आपल्या आहारातून घेतलेल्या योग्य प्रोटीनच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यासाठी आहारामध्ये पोषक तत्त्वांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक असते. दुसरी गोष्ट शरीराच्या आवश्यक पोषकद्रव्यांची भरपाई करत असताना व्यायाम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग त्यामध्ये व्यायामाच्या आधी व नंतर घेण्याच्या आहाराच्या पद्धतीवर कटाक्ष टाकणे गरजेचे असते.व्यायामामध्ये लागणारी उर्जा ही आपल्या दैनंदिन आहारातील पोषक द्रव्यावरती निर्भर असते.स्वाती पारधी, swatipardhi23@gmail.com

(लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.)