शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाढवू स्नायुंची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:19 IST

आजकालच्या आहारपद्धतीचा विचार केला तर या पद्धतीत शर्करायुक्त आहार असल्याने स्रायुंची ताकद वाढण्यासाठी अडथळे येतात. थोडक्यात अती हायकार्ब डायट घेतल्याने स्रायूंची वाढ किंवा स्रायूंना पोषक द्रव्य मिळतच नाही

आजकालच्या आहारपद्धतीचा विचार केला तर या पद्धतीत शर्करायुक्त आहार असल्याने स्रायुंची ताकद वाढण्यासाठी अडथळे येतात. थोडक्यात अती हायकार्ब डायट घेतल्याने स्रायूंची वाढ किंवा स्रायूंना पोषक द्रव्य मिळतच नाही. तसा विचार केला तर स्नायूंची ताकद वाढविण्याचे खूप स्रोत आहेत, त्यामध्ये अनुवंशिकता, शारीरिक व्यायाम आणि आहार या गोष्टींचा मुख्यत: समावेश होतो. परंतु स्नायूंच्या बळकटीचा विचार केला तर आहारामध्ये हायप्रोटीन पोषक तत्त्वाचा मुख्य समावेश करणे योग्य असते.मासंपेशीचा विकास करण्यासाठी हाय प्रोटीन आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच दैनंदिन जीवनात शारीरिक परफॉर्मन्स वाढविण्यासाठी प्रोटीनला महत्त्व आहे. शरीराच्या प्रत्येक भागाचा विकास करण्यासाठी ८० ते ९० टक्के भूमिका प्रोटीन्सची असते.कार्बोहायड्रेटस अपणास शक्ती प्रदान करतात. जेव्हा आपल्या कळत नकळत शरीराची मेहनत किंवा ऊर्जा खर्च होते तेव्हा कार्बोहायड्रेट्स अपणास शक्ती देतात. किंवा ब्लडशुगरच्या प्रमाणात वृद्धी करतात. म्हणून कार्बोहायड्रेटसच्या योग्य सेवनाने शरीरातील आवश्यक चर्बी यात जमा होते.फॅटस हीसुद्धा एक शरीरातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. शरीरातील पोट्रीन्सच्या पचनासाठी फॅट्सचे प्रमाण योग्य असेल तर स्नायूंची ताकद आपोआपच वाढत जाते. त्यामुळे अनावश्यक भूक टाळता येते. तसेच हे विटामिन्स शरीरातील कार्बोहायड्रेट्स जागा भरून काढतात. त्यामुळे ब्लडशुगर लेव्हल आटोक्यात आणत येते.यासाठी डेरी उत्पादक पदार्थ, प्रोटीन शेक्स, कॉटेज चीज इत्यादी गोष्टींचा समावेश आहारात असणे आवश्यक असते.शरीरातील प्रोटिनचे स्थानशरीरामध्ये प्रोटीनची भूमिका अत्यंत आवश्यक आहे. कारण हायप्रोटीन हे मांसपेशीला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. प्रोटीनयुक्त अन्न, आणि योग्य कार्बोहायड्रेट्स शरीराला व्यायाम करण्यासाठी शक्ती प्रदान करतात. त्याचप्रमाणे शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी अनावश्यक चरबी घटवण्यासाठी आवश्यक ठरतात. यामध्ये मुख्यत: प्रोटीन्स, भाज्या, कार्बोहायड्रेटस हे प्रमाणात घेणे, भाज्या आणि फळांमधून विटामिन आणि खनिज पदार्थ असतात, जे आपली भूक कंट्रोलमध्ये ठेवतात. काही लोकांना या आहाराची सवय नसते. कारण त्यांना या शरीरातील घडामोडींची माहिती नसते. त्यामुळे बहुतांशी लोक असे आहार घेत नाहीत; पण स्नायूंच्या योग्य वाढीसाठी तीन महत्त्वपूर्ण घटक आहेत.स्नायुंची मजबुती ही आपल्या आहारातून घेतलेल्या योग्य प्रोटीनच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यासाठी आहारामध्ये पोषक तत्त्वांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक असते. दुसरी गोष्ट शरीराच्या आवश्यक पोषकद्रव्यांची भरपाई करत असताना व्यायाम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग त्यामध्ये व्यायामाच्या आधी व नंतर घेण्याच्या आहाराच्या पद्धतीवर कटाक्ष टाकणे गरजेचे असते.व्यायामामध्ये लागणारी उर्जा ही आपल्या दैनंदिन आहारातील पोषक द्रव्यावरती निर्भर असते.स्वाती पारधी, swatipardhi23@gmail.com

(लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.)