शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

रोजच्या गॅस आणि अ‍ॅसिडिटीने हैराण झालात? तर 'या' उपायांनी नक्की मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 11:53 IST

सध्याच्या काळात लोक कामात इतके व्यस्त असतात कि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची ठरवलं तर ते शक्य होत नाही.

सध्याच्या काळात लोक कामात इतके व्यस्त असतात कि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची ठरवलं तर ते शक्य होत नाही. आपल्यापैकी फार कमी लोक असे आहेत जे  रोज ठरवलेल्या वेळेत झोपतात. सर्वाधिक लोकांची खाण्यापिण्याची वेळ  आणि झोपण्याची निश्चित नसते. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागतो. त्यातल्यात्यात सगळ्यात जास्त जाणवणारी समस्या म्हणज गॅस आणि अ‍ॅसिटिडी होण्याची दिसून येते.

अनेक  लोकं आपल्या आरोग्याला सांभाळण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणं पुर्णपणे बंद करतात. जसं की  काही लोकं अ‍ॅसिटीडी होईल म्हणून तिखट, तेलकट आणि आंबट पदार्थ खात नाहीत. तसंच गॅस होईल म्हणून अनेकजण बाहेरचे बटाटा असणारे पदार्थ खाणं टाळतता. पण तुम्हाला माहीत आहे का  अनेकदा एवढं करून सुद्धा आरोग्यासंबंधी तक्रारी उद्भवत असतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय  सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही अ‍ॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. 

लिंबू 

पोट साफ होण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरत असतो. लिंबाचं सेवन केल्याने खालेल्या अन्नाचं पचन चांगल्या पद्धतीने होते.  जर  तुम्हाला सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याची  सवय असेल तर गरम पाण्यात लिंबू घालून या पाण्याचे सेवन करा. त्यामुळे तुमचं पोट साफ राहील आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल.

पालक 

पालक हे खूप फायदेशीर पदार्थांपैकी एक आहे.  पालेभाज्या खाल्लामुळे ज्यांना पोटाशी संबंधीत समस्या असतात. त्या दूर होतात. आहारात पालकाचा समावेश असल्यास आतड्यांच्या कोणत्याही प्रकारचे घटक साठून राहता पोट साफ होते त्यामुळे आहारात पालकाचा समावेश केल्यास गॅस होण्याची समस्या उद्भवत नाहीत.

जिऱ्याचं पाणी

पाणी गरम करुन त्यात साधारण एक चमचा जिरे घाला. जिऱ्याचा अर्क संपूर्णपणे पाण्यात उतरल्यानंतर ते पाणी थंड करुन त्या पाण्याचे सेवन करा. अ‍ॅसडिटीमुळे तुमच्या छातीत आणि पोटात जळजळ होत असेल किंवा तुम्हाला गॅस झाल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही जिऱ्याचे पाणी अगदी हमखास प्या. 

नारळ पाणी

 

अ‍ॅसिडिटीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही नारळाचे पाणी प्या. तुमच्या पोटातील आग शमवण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते. साधारण एका नारळाचे पाणी तुम्ही पूर्ण प्या. हे पाणी शरीराला थंडावा मिळण्यासाठी गुणकारक ठरतं असतं. त्यामुळे अ‍ॅसिटिडीचा त्रास होत असल्यास नारळाचं पाणी प्यायल्याने फरक जाणवेल.

तुळशीची पानं

तुळशीच्या पानांमध्ये सुदींग आणि कार्मीनेटीव्ह म्हणजेच पोटाला आराम वाटेल असे गुणधर्म असतात. त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास काही वेळात कमी होतो. तुम्हाला पोटात जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चावून खा किंवा ३-४ पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या. तुळशीच्या पानांचा असा वापर  करून तुम्ही पोटाच्या तक्रारी कोणतंही औषध न घेता दूर करू शकता. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स