शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कसं येईल इन्फेक्शन तुमच्यापर्यंत?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 18:05 IST

पावसाळ्यात या ७ गोष्टी आवर्जुन करा आणि विसरून जा आजाराला..

ठळक मुद्देहर्बल टी पावसाळ्यात फारच उपयुक्त ठरू शकतो. त्यात आलं किंवा लिंबू पिळला तर हा चहा आणखीच उपयुक्त ठरू शकेल.साखरेचा वापर कमी करून मधाचा वापर वाढवा. अ‍ॅँटीबॅक्टेरिया आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी मध फारच गुणकारी आहे.आहारात लसणाचा वापर वाढवा. आहारातील लसणाच्या दोन पाकळ्याही तुमची पचनशक्ती वाढवेल आणि आजारांपासून तुम्हाला दूर राखेल. फ्लूपासून दूर राखण्यासाठी लसूण खूपच गुणकारी आहे.

- मयूर पठाडेपावसाळा म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साºयांनीच दवाखाने भरलेले असतात. याचं कारण इन्फेक्शन. याचकाळात जीवजंतूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि आपण आजारी पडतो, पण थोडीशी काळजी घेतली तरी पावसाळ्यातील संसर्ग आपण टाळू शकतो.साधी आहाराची जरी काळजी घेतली तरी या संसर्गापासून आपली सुटका होऊ शकेल.काय कराल?१- बाहेरचं खाणं टाळा. त्यापेक्षा फळांवर, त्यातही चेरी, जांभूळ, लिची, केळी यासारख्या फळांकडे जास्त लक्ष द्या.२- वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम सूप प्या. आजारांपासून ते तुम्हाला दूर तर ठेवतीलच, पण अनेक प्रकारची पौष्टिक मूल्यंही तुम्हाला त्यातून मिळतील.३- हर्बल टी या काळात फारच उपयुक्त ठरू शकतो. त्यात आलं किंवा लिंबू पिळला तर हा चहा आणखीच उपयुक्त ठरू शकेल.४- मध तर सर्वकाळ उपयुक्त असा घटक आहे. साखरेचा वापर कमी करून मधाचा वापर जर वाढवता आला तर तसं अवश्य करा. अ‍ॅँटीबॅक्टेरिया आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी मध फारच गुणकारी आहे.५- आहारात लसणाचा वापर वाढवा. आहारातील लसणाच्या दोन पाकळ्याही तुमची पचनशक्ती वाढवेल आणि आजारांपासून तुम्हाला दूर राखेल. फ्लू पासून दूर राखण्यासाठी लसूण खूपच गुणकारी आहे.६- हळदीचे गुण तर आपल्याला माहीतच आहेत. रोज रात्री झोपताना हळदीचं गरम दूध तुमच्यातील शक्ती वाढवील. थ्रोट इन्फेक्शनपासूनही त्यामुळे तुमची सुटका होईल.७- याशिवाय जिरे आणि मेथ्या. याचाही आहारातला वापर आवर्जुन वाढवा.