शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

योग्य वेळी फळाचे सेवन आरोग्यदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 19:26 IST

फळ हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे.

कोणतीही काम वेळेवर करणे हे खूप गरजेचे आहे. वेळ जर चुकला तर त्या कामाला  कोणतेच महत्त्व उरत नाही. तसेच फळांचे सुद्धा असून, वेळेवर जर फळाचे सेवन केले नाहीतर त्याचा शरीराला कोणताच उपयोग होत नाही. काही जण दुपारच्या किंवा रात्रीच्या तर काही सकाळी फळ सेवन करणे पसंत करतात. फळ  हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे. परंतु, त्याचे सेवन कधी करावे  त्याची ही खास माहिती आपल्यासाठी. योग्य वेळ : योग्यवेळी फळाचे सेवन केले तर त्याचे पोषणतत्व हे शरीराला मिळतात. कच्च्या फळांमध्ये शुगर व फाइबर कंटेट अधिक असतात. अशा फळांचे सेवन केल्यामुळे शरीरासाठी ते उत्तम असते. पोटात काही नसताना फळाचे सेवन केले तर ते  पचन होण्यासाठीही खूप कमी वेळ लागतो. व शरीराला फळातील सर्व पोषकतत्व मिळतात.यावेळेलाही सेवन करता येतात : काही जणांना जेवण केल्यानंतर फळ सेवन करण्याची सवय असते. ज्यांचा हा वेळ परफेक्ट असेल तर त्यांनी जेवणानंतर २ ते ३ तासानंतर फळाचे सेवन करावे. जेवणानंतर लगेच फळ सेवन केल्याने पोट जड झाल्यासारखे वाटायला लागते. रात्रीला फळाचे सेवन करणे हे टाळावे. रात्री फळाचे सेवन म्हणजे हे खूपच अयोग्य आहे.