शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

योग्य वेळी फळाचे सेवन आरोग्यदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 19:26 IST

फळ हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे.

कोणतीही काम वेळेवर करणे हे खूप गरजेचे आहे. वेळ जर चुकला तर त्या कामाला  कोणतेच महत्त्व उरत नाही. तसेच फळांचे सुद्धा असून, वेळेवर जर फळाचे सेवन केले नाहीतर त्याचा शरीराला कोणताच उपयोग होत नाही. काही जण दुपारच्या किंवा रात्रीच्या तर काही सकाळी फळ सेवन करणे पसंत करतात. फळ  हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे. परंतु, त्याचे सेवन कधी करावे  त्याची ही खास माहिती आपल्यासाठी. योग्य वेळ : योग्यवेळी फळाचे सेवन केले तर त्याचे पोषणतत्व हे शरीराला मिळतात. कच्च्या फळांमध्ये शुगर व फाइबर कंटेट अधिक असतात. अशा फळांचे सेवन केल्यामुळे शरीरासाठी ते उत्तम असते. पोटात काही नसताना फळाचे सेवन केले तर ते  पचन होण्यासाठीही खूप कमी वेळ लागतो. व शरीराला फळातील सर्व पोषकतत्व मिळतात.यावेळेलाही सेवन करता येतात : काही जणांना जेवण केल्यानंतर फळ सेवन करण्याची सवय असते. ज्यांचा हा वेळ परफेक्ट असेल तर त्यांनी जेवणानंतर २ ते ३ तासानंतर फळाचे सेवन करावे. जेवणानंतर लगेच फळ सेवन केल्याने पोट जड झाल्यासारखे वाटायला लागते. रात्रीला फळाचे सेवन करणे हे टाळावे. रात्री फळाचे सेवन म्हणजे हे खूपच अयोग्य आहे.