शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

योग्य वेळी फळाचे सेवन आरोग्यदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 19:26 IST

फळ हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे.

कोणतीही काम वेळेवर करणे हे खूप गरजेचे आहे. वेळ जर चुकला तर त्या कामाला  कोणतेच महत्त्व उरत नाही. तसेच फळांचे सुद्धा असून, वेळेवर जर फळाचे सेवन केले नाहीतर त्याचा शरीराला कोणताच उपयोग होत नाही. काही जण दुपारच्या किंवा रात्रीच्या तर काही सकाळी फळ सेवन करणे पसंत करतात. फळ  हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे. परंतु, त्याचे सेवन कधी करावे  त्याची ही खास माहिती आपल्यासाठी. योग्य वेळ : योग्यवेळी फळाचे सेवन केले तर त्याचे पोषणतत्व हे शरीराला मिळतात. कच्च्या फळांमध्ये शुगर व फाइबर कंटेट अधिक असतात. अशा फळांचे सेवन केल्यामुळे शरीरासाठी ते उत्तम असते. पोटात काही नसताना फळाचे सेवन केले तर ते  पचन होण्यासाठीही खूप कमी वेळ लागतो. व शरीराला फळातील सर्व पोषकतत्व मिळतात.यावेळेलाही सेवन करता येतात : काही जणांना जेवण केल्यानंतर फळ सेवन करण्याची सवय असते. ज्यांचा हा वेळ परफेक्ट असेल तर त्यांनी जेवणानंतर २ ते ३ तासानंतर फळाचे सेवन करावे. जेवणानंतर लगेच फळ सेवन केल्याने पोट जड झाल्यासारखे वाटायला लागते. रात्रीला फळाचे सेवन करणे हे टाळावे. रात्री फळाचे सेवन म्हणजे हे खूपच अयोग्य आहे.