शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मोफत एन्जीओग्राफी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:05 IST

जळगाव- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या मोफत एन्जीओग्राफी सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २४३ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच ३३ रुग्णांवर मोफत एन्जीओग्राफी यशस्वी करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

जळगाव- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या मोफत एन्जीओग्राफी सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २४३ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच ३३ रुग्णांवर मोफत एन्जीओग्राफी यशस्वी करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय अिाण रुग्णालयातर्फे ८ मार्च जागतिक महिलादिनापासून जिल्‘ातील गरजू रुग्णांसाठी मोफत एन्जीओग्राफी सवलत योजना सुरू आहे. तसेच राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गतही एन्जीओप्लास्टी, बायपास सर्जरीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत ३३ रुग्णांवर एन्जीओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाच्या हृदयालयात तज्ज्ञ डॉक्टरांची टिप उपलब्ध आहे. तसेच हृदयविकाराची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक असा अतिदक्षता विभाग कार्यान्वित असून त्याठिकाणी २४ तास नर्स अिाण निवासी डॉक्टर्स रुग्णांसाठी उपलब्ध आहे.या योजनेंतर्गत २४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना पुढील उपचारासाठी शिर्डी रुग्णालयाचा अनुभव असलेले कार्डीओलॉजीस्ट डॉ.गवळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. ही योजना १४ एप्रिलपर्यंतच असल्याने रुग्णांनी लाभ घेण्यासाठी आशीष भिरुड यांच्याशी ९३७३३५०००९ आणि जावेद पटेल यांच्याशी ९८९०७४७८५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे,
एन्जीओग्राफी कोणी करावी? -डॉ.गवळी
शिर्डी येथील अनुभव असलेले कार्डीओलॉजीस्ट डॉ.गवळी यांच्यामते ज्या घरात हृदयविकाराचा इतिहास असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल, छातीत वेदना होत असतील, मधुमेहाचा त्रास, उच्चरक्तदाबाचा त्रास, अथवा पूर्वी एन्जीओप्लास्टी अथवा बायपास झालेल्या रुग्णांनी ठराविक कालावधीनंतर वरीलपैकी त्रास होत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने एन्जीओग्राफी करुन घेणे गरजेचे असते.