शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मीठ किती खायचं? खायचं की नाही? याविषयी तुम्हाला जे माहिती आहे तेच चुकीचं आहे, कारण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 17:18 IST

मीठ कमी खा, वरुन घेऊ नका असा प्रचार गेले 40 वर्षे चालला आहे, आणि आता शास्त्रज्ञ म्हणतात की, तेच चूक होतं.

ठळक मुद्देमीठ जास्त खाण्याचा आणि वाढत्या बीपीचा संबंध असतो का?

मीठ किती खायचं, पानात वरुन खायचं की नाही, खारवलेले पदार्थ खायचे की नाही यावरुन आपणच चर्चा करतो असं काही नाही. जगभर ही चर्चा चालते. कुणी म्हणतं अन्न शिजल्यावर मीठ घाला, कुणी म्हणतं शिजताना. कुणी म्हणतं वजन वाढतंय, बीपीचा त्रास तर मीठ बंदच करा. कुणी म्हणतं आपली पुर्वीची पानात मीठ वाढून घ्यायची रीतच बरोबर होती. आता शास्त्रज्ञ तेच सांगत आहेत. यात खरं-खोटं काय. आता अलिकडेच प्रसिदध झालेला अभ्यास म्हणतोय की, मीठ खाण्याचा आणि हार्टअटॅकचा काही संबंध नाही. बीपीचाही काही संबंध नाही. हे सगळे अपप्रचार गेल्या चाळीस वर्षात झाले. प्रमाणात मीठ खाणं शरीराला अपायकारक नाही.अमेरिकेतल्या मसुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञानी केलेला एक अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नल ऑफ ओपन हार्टमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासात जगभरातल्या अनेक देशांतल्या लोकांच्या मीठ खाण्याच्या सवयींचा आणि त्यांच्या आजारांचा अभ्यास करण्यात आला आहे.साधारण दिवसाला 2.4 ग्रॅम मीठ खाणं शरीराला पुरेसं असतं. तेवढं खाण्यानं काही अपाय नाही. कोरिअन माणसं दिवसाला साधारण 4 ग्रॅमहून जास्त मीठ खातो. पण री जगात कोरिअन माणसांचं हायपरटेन्शन आणि हार्टअ‍ॅटॅकचं प्रमाण कमीच आहे. त्याउलट कमी मीठ खाणारे अनेकजण अमेरिकन हार्टअटॅकचे बळी आहेत. त्यामुळे मीठ कमी खा, बंदच करा, बीपी वाढेल ही समजूतच चूक आहे असं सांगतो. उलट मीठ अजिबातच न खाणं, खूपच कमी खाणं यानं शरीराची इन्शुरन्स स्वीकारण्याची क्षमता कमी होते. डायबिटीसची शक्यता वाढते.त्यामुळे मीठ पूर्ण बंद करणं, अतीच कमी खाणं हे टाळलेलं बरं. चवीपुरतं मीठ हा पारंपरिक नियम लक्षात ठेवलेला बरा.