शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

आंघोळ करताना तुम्हीही 'या' चुका करता का? गंभीर परिणाम टाळण्यासाठी जाणून घ्या योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 16:45 IST

भारतातील बदलत्या ऋतुमानाप्रमाणे आपली आंघोळ करण्याची पद्धतही बदलते. थंडी आणि पावसाळ्यात अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. त्यामुळे आपल्याला काही काळापुरते रिलॅक्स वाटतेही पण उलट यामुळे उलट शरीरातील उर्जा कमी होते.

सकाळीच सकाळी आंघोळ करताना तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय आहे का? जर असल्यास ही सवय तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. भारतातील बदलत्या ऋतुमानाप्रमाणे आपली आंघोळ करण्याची पद्धतही बदलते. थंडी आणि पावसाळ्यात अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. त्यामुळे आपल्याला काही काळापुरते रिलॅक्स वाटतेही पण उलट यामुळे उलट शरीरातील उर्जा कमी होते. जाणून घेऊया चूकीच्या पद्धतीने आंघोळ करायचे धोके...

गरम पाण्याने आंघोळ केल्यावर काय होते?द सन या मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार जेव्हा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करून सामान्य तापमानात येता. त्यावेळी तुमच्या शरीराचे तापमानही खाली येते. यामुळे तुम्हाला जास्त रिलॅक्स वाटून झोप आल्यासारखी वाटते.

आंघोळ करण्याची योग्य पद्धततुम्ही गरम पाण्याने आंघोळ करण्याआधी ३० सेकंद अंगावर थंड पाणी होता त्यानंतरच गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुमच्या त्वचेच्या खाली असलेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व तुम्ही उर्जावान होता.तणाव कमी होतोअशापद्धतीने आंघोळ केल्याने तणाव कमी होतो. तसेच तुमची रोगप्रतिकार शक्तीही वाढते. यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि तुम्ही जास्त एनर्जिटीक होता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स