शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चालतानाचं जगणं अनुभवलंय कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:58 IST

शरीर- मनाला नवी ऊर्जा देणारी एक चेतना..

ठळक मुद्देव्यायामासाठीचं चालणं वेगळं आणि चालतानाचं जगणं वेगळं.चालताना आपल्या जाणिवा, संवेदनांसह चाला.पाच मिनिटंही पुरेशी आहेत, पण ती देऊन जातील तुम्हाला नवा उत्साह

- मयूर पठाडेचालण्याचं महत्त्व आता काही कोणी कोणाला सांगायची गरज नाही. लहानापासून ते मोठ्यापर्यंत साºयांनाच ते माहीत आहे. याच सदरात आपणही चालण्याचं महत्त्व आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी ते उपयोगी ठरतं ते आपण पाहिलं आहे.पण चालायचं कसं? त्याच्या तांत्रिक बाबींविषयी जाऊ द्या, म्हणजे रस्त्यावर चालायचं कि माती असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर, कोणते शूज घालावेत.. या गोष्टीही महत्त्वाच्या आहेतच, पण आम्हाला सांगायचंय, ते चालण्याच्या श्वासाविषयी..आता तुम्ही म्हणाल, चालण्याचा श्वास ही काय जगावेगळी गोष्ट तुम्ही आणलीत?त्याचा थोडक्यात अर्थ असा, चालणं हादेखील तुमचा श्वास झाला पाहिजे. थोडा वेळ आपला श्वास बंद करून पाहा, श्वासाचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल.तसंच चालताना आपल्या जाणिवा, संवेदना या चालण्यासोबत ठेवा.व्यायामासाठीचं चालणं वेगळं आणि चालतानाचं जगणं वेगळं.चालताना आपल्या प्रत्येक पावलासोबत तुम्ही असा. दिवसभर तुम्ही असंच केलं पाहिजे असं नाही. दिवसातली अगदी पाच मिनिटंही पुरेशी आहेत. पण जाणीवपूर्वक लक्ष द्या आपल्या चालण्याकडे. आपण उचललेलं पाऊल.. डावा पाय उचलतोय, मग उजवा.. तो खाली टेकवतोय. पाय उचलतानाचं ते वजन अनुभवा. पाय खाली ठेवल्यावर त्याचा स्पर्श अनुभवा. एका पायाचं वजन दुसºया पायावर शिफ्ट होतानाचा तो अनुभव, ती संवेदना लक्षात घ्या..अर्थातच आपण कुठे चाललोय, कोणत्या ठिकाणी आपल्याला जायचंय ते याठिकाणी महत्त्वाचं नाही. मुळात त्याकडे फारसं लक्ष देऊच नका, पण चालताना आपल्या पायातली, आपल्या शरीरातली, आपल्या मनातली संवेदना अनुभवा..बस्स एवढं केलं तरी एक नवी ऊर्जा तुमच्या शरीर-मनात संचारेल. ती शब्दांत व्यक्त नाहीच करता येणार..बघा चालण्यातलं जगणं जगून..