शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

रुग्णसेवेतील दरवाढ मागे घ्यावी आंदोलनाचा इशारा : संभाजी ब्रिगेडची मागणी

By admin | Updated: January 9, 2016 12:18 IST

राज्य शासनाने शासकीय रुग्णालय उपचारपद्धतीत अचानक दरवाढ केली आहे़ राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, दरवाढीचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे़ ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे़

अहमदनगर : राज्य शासनाने शासकीय रुग्णालय उपचारपद्धतीत अचानक दरवाढ केली आहे़ राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, दरवाढीचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे़ ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे़ याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी म्हटले आहे की, राज्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे़ शासनाने रुग्णसेवेत अचानक दरवाढ केली आहे़ शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता उपचारासाठी शासकीय रुग्णालयाचा लाभ घेतात़ रुग्णसेवा व औषधांमध्ये दरवाढ झाल्याने याचा गरीब जनतेला आर्थिक फटका बसणार आहे़ राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करून पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे़