शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

रुग्णसेवेतील दरवाढ मागे घ्यावी आंदोलनाचा इशारा : संभाजी ब्रिगेडची मागणी

By admin | Updated: January 9, 2016 12:18 IST

राज्य शासनाने शासकीय रुग्णालय उपचारपद्धतीत अचानक दरवाढ केली आहे़ राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, दरवाढीचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे़ ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे़

अहमदनगर : राज्य शासनाने शासकीय रुग्णालय उपचारपद्धतीत अचानक दरवाढ केली आहे़ राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, दरवाढीचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे़ ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे़ याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी म्हटले आहे की, राज्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे़ शासनाने रुग्णसेवेत अचानक दरवाढ केली आहे़ शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता उपचारासाठी शासकीय रुग्णालयाचा लाभ घेतात़ रुग्णसेवा व औषधांमध्ये दरवाढ झाल्याने याचा गरीब जनतेला आर्थिक फटका बसणार आहे़ राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करून पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे़