शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

CoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 12:17 IST

भारताने साईंलेंट किलर पोलियोच्या आजाराला सुद्धा जवळपास हरवलं होतं.

जगभरात कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी देशात अनेक पावलं उचलली जात आहेत. मागिल काही वर्षात जेव्हा अशी परिस्थिती आली होती तेव्हा स्मॉल पॉक्स आणि पोलियो लक्षात घेता डब्ल्यूएचओ ने असं मत व्यक्त केलं आहे की भारताकडे कोरोना पसरवण्यापासून रोखण्यासाठी जबरदस्त क्षमता आहे. भारताने साईंलेंट किलर पोलियोच्या आजाराला सुद्धा जवळपास हरवलं होतं. पोलियोचे रुग्ण शोधण्यापासून लसी करण करण्यापर्यंत अनेक अशा आवश्यक असलेल्या गोष्टी भारतासाठी महत्वपूर्ण ठरल्या आहेत. 

भारताने सोशल डिस्टेंसिंग पाळण्याासाठी लॉकडाऊन जाहिर केलं आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाद्वारे असं सांगण्यात आले की कांजण्या आणि पोलियोला थांबवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसशी सुद्धा आपण सगळे मिळून लढू शकतो. आपल्याला वॅक्सिनची आवश्यकता असेल. त्यासाठी भारत नेहमीतच वेगवेगळे प्रयोग करत राहिल. 

१९७४ मध्ये भारतात  पसरलेल्या  महामारीचे १५ हजारांपेक्षा जास्त लोक शिकार झाले होते. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली होती. सर्वाधिक मृत्यू बिहार, ओडीसा, पश्चिम बंगाल मध्ये झाले होते. २००९ मध्ये पोलियोचं थैमान पसरलं होतं. २७ मार्च २०१४ मध्ये डब्ल्यूएचओने भारतला पोलिओमुक्त देश घोषित केलं. कारण पाच वर्षात पोलिओची कोणतीही घटना समोर आली नव्हती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य