शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

CoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 12:17 IST

भारताने साईंलेंट किलर पोलियोच्या आजाराला सुद्धा जवळपास हरवलं होतं.

जगभरात कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी देशात अनेक पावलं उचलली जात आहेत. मागिल काही वर्षात जेव्हा अशी परिस्थिती आली होती तेव्हा स्मॉल पॉक्स आणि पोलियो लक्षात घेता डब्ल्यूएचओ ने असं मत व्यक्त केलं आहे की भारताकडे कोरोना पसरवण्यापासून रोखण्यासाठी जबरदस्त क्षमता आहे. भारताने साईंलेंट किलर पोलियोच्या आजाराला सुद्धा जवळपास हरवलं होतं. पोलियोचे रुग्ण शोधण्यापासून लसी करण करण्यापर्यंत अनेक अशा आवश्यक असलेल्या गोष्टी भारतासाठी महत्वपूर्ण ठरल्या आहेत. 

भारताने सोशल डिस्टेंसिंग पाळण्याासाठी लॉकडाऊन जाहिर केलं आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाद्वारे असं सांगण्यात आले की कांजण्या आणि पोलियोला थांबवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसशी सुद्धा आपण सगळे मिळून लढू शकतो. आपल्याला वॅक्सिनची आवश्यकता असेल. त्यासाठी भारत नेहमीतच वेगवेगळे प्रयोग करत राहिल. 

१९७४ मध्ये भारतात  पसरलेल्या  महामारीचे १५ हजारांपेक्षा जास्त लोक शिकार झाले होते. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली होती. सर्वाधिक मृत्यू बिहार, ओडीसा, पश्चिम बंगाल मध्ये झाले होते. २००९ मध्ये पोलियोचं थैमान पसरलं होतं. २७ मार्च २०१४ मध्ये डब्ल्यूएचओने भारतला पोलिओमुक्त देश घोषित केलं. कारण पाच वर्षात पोलिओची कोणतीही घटना समोर आली नव्हती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य