शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

CoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 12:17 IST

भारताने साईंलेंट किलर पोलियोच्या आजाराला सुद्धा जवळपास हरवलं होतं.

जगभरात कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी देशात अनेक पावलं उचलली जात आहेत. मागिल काही वर्षात जेव्हा अशी परिस्थिती आली होती तेव्हा स्मॉल पॉक्स आणि पोलियो लक्षात घेता डब्ल्यूएचओ ने असं मत व्यक्त केलं आहे की भारताकडे कोरोना पसरवण्यापासून रोखण्यासाठी जबरदस्त क्षमता आहे. भारताने साईंलेंट किलर पोलियोच्या आजाराला सुद्धा जवळपास हरवलं होतं. पोलियोचे रुग्ण शोधण्यापासून लसी करण करण्यापर्यंत अनेक अशा आवश्यक असलेल्या गोष्टी भारतासाठी महत्वपूर्ण ठरल्या आहेत. 

भारताने सोशल डिस्टेंसिंग पाळण्याासाठी लॉकडाऊन जाहिर केलं आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाद्वारे असं सांगण्यात आले की कांजण्या आणि पोलियोला थांबवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसशी सुद्धा आपण सगळे मिळून लढू शकतो. आपल्याला वॅक्सिनची आवश्यकता असेल. त्यासाठी भारत नेहमीतच वेगवेगळे प्रयोग करत राहिल. 

१९७४ मध्ये भारतात  पसरलेल्या  महामारीचे १५ हजारांपेक्षा जास्त लोक शिकार झाले होते. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली होती. सर्वाधिक मृत्यू बिहार, ओडीसा, पश्चिम बंगाल मध्ये झाले होते. २००९ मध्ये पोलियोचं थैमान पसरलं होतं. २७ मार्च २०१४ मध्ये डब्ल्यूएचओने भारतला पोलिओमुक्त देश घोषित केलं. कारण पाच वर्षात पोलिओची कोणतीही घटना समोर आली नव्हती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य