शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख
-विद्यार्थी अडचणीत : यंत्रसामुग्री व शिक्षकांची कमी

नागपूर : राज्यातील मेडिकल महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, परंतु बीएएमएसची प्रक्रिया रोखण्यात आल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने सुमारे ८० टक्के महाविद्यालयांमधील प्र्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती आहे. यात नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासह, मुंबई, पुणे आणि नांदेडच्या महाविद्यालयांचा समावेश आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांत दरवर्षी प्रवेश प्रक्रियेपूर्वी भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेद्वारे तपासणी केली जाते. परिषदेच्या मानकाचे पालन न झाल्यास प्रवेश प्रक्रिया थांबविली जाते. राज्यभरात एकूण ६५ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यात चार शासकीय १८ अनुदानित तर उर्वरित खासगी महाविद्यालये आहेत. सूत्राच्या माहितीनुसार उस्मानाबाद येथील महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली आहे, तर तीन शासकीय महाविद्यालयावर रोख लावण्यात आली आहे. सांगण्यात येते की, सुमारे १०-१२ खासगी महाविद्यालयांनाच प्रथम वर्षाच्या प्रवेशाला मंजुरी देण्यात आली. नागपूर आयुर्वेद महाविद्यालयाच्या बीएएमएस प्रथम वर्षाच्या १०० जागा आहेत. सोबतच याच सत्रात पदव्युत्तरच्या २१ जागांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश होणार होते. परंतु या जागांवरील प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.
-५ ऑक्टोबरपर्यंत दिला वेळ
सूत्राच्या माहितीनुसार त्रुटी दूर करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी परिषदेने ५ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची एक चमू या दिवशी दिल्लीतील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेसमोर त्रुटी दूर करण्यासंदर्भातील उपाययोजनांची माहिती देईल. सांगण्यात येते की, महाविद्यालयांमधील उपकरणांची कमी, लेक्चर आणि काही विषयांचे प्राध्यापक नसल्याने या महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर रोख लावण्यात आली आहे. जर रोख हटविण्यात आली तर बीएएमएसच्या १०० आणि स्नातकोत्तरच्या २१ जागांवर प्रवेश दिले जातील.

बॉक्स...
-मुख्यमंत्री पुढाकार घेतील का?
शनिवार ३ ऑक्टोबर रोजी नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे येणार आहेत. महाविद्यालयातील त्रुटींमुळे रोखण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही सर्व नेते मंडळी पुढाकार घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.